(म्हणे) ‘मुलगी ही अशी गोष्ट आहे की, विश्वामित्रासारख्याचाही पाय घसरू शकतो !’ – सरवर चिश्ती
अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांचे ‘अजमेर ९२’ चित्रपटाचा विरोध करतांना संतापजनक विधान !
भारताच्या सीमावर्ती राज्यांची भयावह स्थिती !
वर्ष १९४७ मध्ये भारताचे दोन भाग करून पाकिस्तानच्या जिना यांनी द्विराष्ट्र तत्त्व स्वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्लामिक कट्टरतावाद्यांनी बांगलादेशामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्के हिंदू होते. आता त्यांची लोकसंख्या केवळ ८ टक्क्यांच्या आसपास आहे.
कोल्हापूर येथे जमलेल्या सहस्रो हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवल्याचे प्रकरण
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहस्रो हिंदूंची एकजूट
उमरेठ (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांकडून शिवमंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे असे धाडस होऊ नये आणि झाले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून ते पुन्हा धाडस करू शकणार नाहीत, असेच हिंदूंना वाटते !
बांगलादेशात हिंदु महिलांच्या कथित अधिकारांसाठी उच्च न्यायालयात याचिका !
बांगलादेशातील हिंदु संघटनांचा विरोध
हिंदु कुटुंबांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप
गोधरा हत्याकांडावरील ‘गोधरा : अपघात कि षड्यंत्र’ या चित्रपटाचे संक्षिप्त विज्ञापन (टीझर) प्रदर्शित !
या चित्रपटाचे दिग्दर्शन एम्.के. शिवाक्ष यांनी केले आहे.
पाकमधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?
पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदूंनी दिली.
पाकमधील हिंदूंना भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांना करावी लागते आत्महत्या !
बाणेदार परराष्ट्र धोरणाद्वारे युरोप आणि अमेरिका यांना नमवणारा भारत शेजारील पाकिस्तानमधील हिंदूंच्या समस्यांकडे केव्हा लक्ष देणार ?
‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा नोंद !
बंगालमध्ये लोकशाही नाही, तर हुकूमशाही आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरही तृणमूल काँग्रेस सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही.