केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
केरळमधील ख्रिस्तीधार्जिण्या काँग्रेस सरकारच्या राजवटीत ख्रिस्त्यांवर कारवाई होणे दुरापस्तच आहे !
केरळमधील ख्रिस्तीधार्जिण्या काँग्रेस सरकारच्या राजवटीत ख्रिस्त्यांवर कारवाई होणे दुरापस्तच आहे !
देशपातळीवर कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती मिशनर्यांचे फावते आहे, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद !
या पाद्रयाने एका महिलेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला; पण महिलेने नकार दिला. या गोष्टीचा राग आल्यामुळे पाद्रयाने AI च्या साहाय्याने महिला आणि तिच्या आईचे नग्न छायाचित्रे अन् व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. अशा वासनांध पाद्रयांच्या विरोधात कधी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी का बोलत नाहीत ?
कॉन्व्हेंट शाळा आणि मदरसे यांना आता या देशात बंदीच घालण्याची वेळ आली आहे !
कवर्धा जिल्ह्यात असलेल्या पंडरिया भागात अनुमाने २०० गरीब आदिवासींनी घरवापसी केली. या लोकांमध्ये चर्चच्या एका पाद्र्याचाही समावेश आहे, हे विशेष.
प्रशासन धर्मांतर करणार्या शक्तींना अटोक्यात आणू न शकल्याने आता जनताच कायदा हातात घेत असली, तरी त्याचे उत्तरदायित्व हे शेवटी कायदा-सुव्यवस्था पहाणार्या प्रशासनाचेच आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे !
कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती मिशनरी काँग्रेसच्या काळात जसे हिंदूंचे धर्मांतर करत होते, तसेच आताही करत आहेत !
असाध्य रोग बरे करण्याचा खोटा दावा करून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे हे षड्यंत्र ! नेहमी हिंदूंच्या प्रथा-परंपरांवर टीका करणारे अंनिसवाले चमत्काराचे खोटे दावे करून लोकांची फसवणूक होत असतांना कोणत्या बिळात लपलेले असतात ?
उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही केरळचा एक पाद्री येथे येऊन चर्च स्थापन करतो आणि धर्मांतराचा धंदा चालवतो. अशा घटनांतून ख्रिस्त्यांच्या लेखी कायद्याचे मूल्य शून्यच आहे, हे लक्षात येते !
जगभरात पाद्र्यांच्या अनाचारी कारावाया उघड होत आहेत. ‘प्रेम आणि संदेश यांचा संदेश देणारे जगभरातील बहुतांश पाद्री हे समाजासाठी धोकादायक आहेत’, असे कुणी म्हटल्यास त्यात चूक ते काय ?