१५ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा करतांना शेतकर्यांशी संवाद साधा ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचार्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणीवापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे.’’ या प्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले