ललित लेखनातून मिळणार्‍या मायावी आनंदामुळे होणार्‍या आध्यात्मिक घसरणीपासून वाचवून साधनेतून मिळणार्‍या शाश्वत आनंदाकडे घेऊन जाणारी दयाघन गुरुमाऊली !

‘२१.२.२०२५ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मायावी आनंदापासून मुक्त होऊन शाश्वत आनंदाकडे वाटचाल करणारी कु. निधी देशमुख !’ हा लेख माझ्या वाचनात आला.

Yogi Aditynath UP CM : अधिकाधिक हिंदूंना संघटित करा !

सनातन संस्थेचे चांगले कार्य चालू आहे. या कार्याबद्दल तुमचे अभिनंदन ! अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना संघटित करा, असा आशीर्वाद उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी सनातन संस्थेला दिला.

उत्तर भारतातील प्रथा-परंपरांमध्ये परकीय आक्रमणांमुळे झालेला पालट !

डुक्कर घरात पाळून किंवा घरावर आक्रमण करण्यास आलेल्या सैनिकांवर डुक्कर सोडून हिंदूंनी त्यांची घरे, गावे, प्रदेश मोगलांच्या आक्रमणांपासून वाचवला आहे.

सर्वाेच्च न्यायालयाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मदिवस यांनिमित्त गोव्यात १७ ते १९ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणारे आणि ‘अध्यात्म कसे जगावे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे ! 

‘काही वर्षांपूर्वी मी हिंदु जनजागृती समितीशी संबंधित सेवा करत असतांना माझा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी काही वेळा संपर्क होत असे. २०.११.२०२४ या दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसाद ग्रहण करत असतांना १ घंटा मला त्यांचा सत्संग लाभला…

साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्‍यांना साधनेच्‍या पुढच्‍या  टप्‍प्‍यात नेणारा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्‍यदायी सत्‍संग !

आता काळ आला आहे आणि बोलण्यात चैतन्य असणार्‍या साधकांचीही आवश्यकता आहे. चैतन्य असणारे म्हणजे साधना करणारे आणि साधनेत पुढे जाणारे आपल्याला हवे आहेत.

धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटनांमध्‍ये हिंदु जनजागृती समिती अग्रणी आहे ! – सोमयाजी षष्‍ठ पीठाधीश्‍वर गोस्‍वामी वल्लभरायजी महाराज

आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटना निवडकच आहेत; त्‍यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्‍कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्‍यांचे शुद्धीकरण करण्‍याची पुष्‍कळ आवश्‍यकता आहे.

विद्यार्थ्‍यांना हिंदु राजांचे श्रेष्‍ठत्‍व शिकवा !- महंत अरुण दासजी महाराज, जगन्‍नाथ धाम शिबिर

ज्‍या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्‍त्रियांवर अत्‍याचार केले, त्‍याच्‍याविषयी आपल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांना ‘अकबर श्रेष्‍ठ होता’, असे शिकवण्‍यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ होते ?’, हे शिकवले पाहिजे.

आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली भेट !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांची भेट घेऊन त्यांना गोवा येथे प्रतिवर्षी होणार्‍या राष्ट्रीय हिंदु अधिवेशनाचे निमंत्रण दिले.

महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेतलेल्या संत-महंत यांच्या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समिती भारतातील राज्यांत राष्ट्र आणि धर्म जागृती, धर्मसंस्कृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण यांविषयी जे कार्य करत आहे, ते पुष्कळ सुंदर अन् चांगले आहे. समितीचे कार्य उत्कृष्ट आहे.