सलग ३ दिवस पहाटे विशिष्ट वेळेमध्ये पडलेल्या स्वप्नांचा देवाच्या कृपेने साधकाला उलगडलेला अर्थ !

‘१ ते ३.६.२०२२ या ३ दिवसांत मला सकाळी विशिष्ट वेळेमध्ये स्वप्ने पडायची आणि झोपून उठल्यानंतर श्लोक म्हणत असतांना मला ती स्वप्ने आठवायची. तेव्हा देवाने मला त्या स्वप्नांमागील कार्यकारणभाव उलगडून दाखवला.

साधकाने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेल्या वाक्यातील चैतन्य आणि शक्ती अनुभवणे

काही दिवसांपासून मला पुष्कळ त्रास होत होता. मला अनेक विचित्र दृश्ये दिसत होती. ‘स्मशानात मी कुणाचे तरी अंत्यसंस्कार करत आहे, कुणाचा तरी मृत्यू होणार आहे’, अशी दृश्ये मला दिसत होती.

गुरूंच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करणे ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

श्री १००८ सुधाकर महाराज हे समितीच्या कार्याची माहिती ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना श्रीफळ अन् प्रसाद देऊन आशीर्वाद दिला.

तणावमुक्ती ही परिस्थितीवर नाही, तर दृष्टीकोनावर अवलंबून ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

खरे तर आजच्या विषम परिस्थितीत न घाबरता संकल्पाने कार्य करण्याची आवश्यकता आहे. सध्या अनेक युवक तणावयुक्त वातावरणात जीवन जगत आहेत.

धर्मकार्याची तळमळ आणि हिंदु जनजागृती समिती अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याप्रती अपार आदर असणारे देहली येथील अधिवक्ता विष्णु शंकर जैन !

अधिवेशनात किंवा अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाषणाला आरंभ करतांना ते नेहमी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वंदन करून बोलायला आरंभ करतात. त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या वाणीतील चैतन्‍याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘६.३.२०२४ या दिवशी एका सेवेनिमित्त माझे सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍याशी भ्रमणभाषवरून बोलणे झाले, तेव्‍हा मी त्‍यांना सांगितले, ‘‘२१.३.२०२४ या दिवशी माझा वाढदिवस आहे.’’ त्‍या वेळी त्यांनी मला आशीर्वाद दिला, …

शारीरिक त्रासातही तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. पूनम चौधरी (वय ३८ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल द्वादशी (२१.३.२०२४) या दिवशी कु. पूनम चौधरी यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

GlobalSpiritualityMahotsav : बाह्य आणि अंतर्गत प्रदूषण दूर करण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्राला अध्यात्मशास्त्राची जोड हवी !

विज्ञान हे स्थूलातील सूत्रांवर कार्यरत आहे, तर अध्यात्म हे सूक्ष्म स्तरावर, म्हणजेच मन-बुद्धी-चित्त या स्तरांवर कार्य करते. विज्ञानही हळूहळू सूक्ष्मस्तरावर कार्य करू लागले आहे.

फरिदाबाद येथे झालेल्या ‘हिंदु एकता फेरी’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

बाहेर पुष्कळ ऊन असूनही सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका आणि सर्व साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी अकस्मात् थंड वारा येऊ लागणे

जागरूक अधिवक्ता ही उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

लोकशाहीची शक्ती म्हणजे जागरूक नागरिक, तर उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती म्हणजे जागरूक अधिवक्ता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.