तणावमुक्त जीवनासाठी विद्यार्थ्यांनी योग्य दिनचर्या आणि साधना यांचा अवलंब करावा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
सध्या वाढती स्पर्धा, परीक्षेचा ताण, भ्रमणभाषसंच आणि सामाजिक माध्यमे यांचा अतीवापर, भविष्याची चिंता, तसेच कौटुंबिक अन् सामाजिक अपेक्षा ही सध्याच्या मुलांमधील तणावाची प्रमुख कारणे आहेत.