बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या नावाखाली हिंदूंवर होणारी जिहादी आक्रमणे थांबवा ! – विहिंप
हिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती सरकारने स्वतःहूनच निर्माण करणे अपेक्षित आहे !
हिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती सरकारने स्वतःहूनच निर्माण करणे अपेक्षित आहे !
‘काँग्रेस भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, या प्रकरणात तीन-तीन अहवाल सिद्ध करून सरकार दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
दिलीप सपाटे यांनी प्रारंभी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांविषयीची माहिती बैठकीत दिली, तसेच योजनांमधील त्रुटी दूर करण्याची मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती
पंतप्रधान मोदी यांनी युनूस यांना सांगितले की, ‘निवडणुका लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. बांगलादेश लवकरच लोकशाही आणि स्थिर सरकार पाहील, अशी आशा आहे.’
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स ९ मास अंतराळात राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच पृथ्वीवर परतल्या. त्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची (कुत्र्याची) समाधी ३१ मेपूर्वी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियन यांचे अधिवक्ता नीलेश ओझा यांनी सांगितले की, आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे
दंगली झाल्यावरच दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांची आठवण होऊन त्या पाडण्याची मागणी होऊ नये, तर प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे !
गोव्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर ३ दिवसांसाठी संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि प्रतिष्ठित यांच्यासह २० सहस्रांहून अधिक साधक अन् धर्मनिष्ठ एकत्र येत आहेत. हा जणू गोमंतक भूमीतील सनातन धर्मियांचा भव्य कुंभमेळाच असून येथे धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार आहे.