समाजवादी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
मुंबईतील २६/११ चे आतंकवादी आक्रमण ‘हिंदु आतंकवाद’ दाखवण्यासाठी काँग्रेस आणि पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय. यांच्यात ठरवण्यात आलेली घटना होती, असा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव आर्.व्ही.एस्. मणी यांनी केला.
पुण्यातील ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’त ‘हिंदु धर्मापेक्षा ख्रिस्ती धर्म चांगला आहे’, असा अपप्रचार करत ‘कृपासनम’ नावाची पत्रके वाटणार्या सुनील वर्गीस आणि प्रतिमा वर्गीस या दांपत्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
भारतात सर्वांनी माझे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. मला असेच जाणवले की, मी माझ्याच देशात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचा डी.एन्.ए. एकच आहे, असे विधान भारतात आलेले तालिबानी सरकारमधील मंत्री मौलवी अताउल्ला ओमरी यांनी केले.
अयोध्येतील श्रीराममंदिर दान चोरीच्या घटनेनंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्याचा आदेश दिला.
बांगलादेशातील अतवारी येथील ऐतिहासिक श्री कालीमाता मंदिराला काही धर्मांध मुसलमानांनी मंदिराच्या वास्तूची तोडफोड केली आणि त्यातील श्री कालीमातेच्या मूर्तीची अत्यंत अमानुषपणे विटंबना केली.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील गावांपैकी तब्बल ७ सहस्र ४४४ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी उपलब्ध नाही. जवळपास २० टक्के गावांना या मूलभूत सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे.
३० वर्षांत ३ सहस्र कोटी रुपयांची लाच घेणार्या चीनच्या माजी अधिकार्याला फाशीची शिक्षा
जयसिंगूपर (जिल्हा कोल्हापूर) येथील एका दैनिकाचे वार्ताहर हुसेन शेख यांनी ‘हिंदूंच्या देवता दगड आहेत. त्यांना दान कशाला करता ?, जिवंत माणसाला साहाय्य करा’, असे हिंदुद्वेषी विधान केले होते.
सीमा सुरक्षा दलाने बंगालला लागून असलेल्या बांगलादेशाच्या सीमेवरून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवतांना बांगलादेशाचे सुरक्षादल आणि नागरिक यांच्याकडून सातत्याने विरोध केला जात आहे.