असे संत शासनकर्ते सर्वत्र हवेत !

माझ्या ३ पिढ्या श्रीरामजन्मभूमी चळवळीला समर्पित होत्या. आम्ही सत्तेसाठी आलो नाही. श्रीराममंदिरासाठी आपल्याला सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नाही, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत केले.

अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा करा !

‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या (‘बेल’च्या) दीप राज चंद्रा नावाच्या कर्मचार्‍याला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दंगलखोरांना फाशीचीच शिक्षा करा !

नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार हा ‘मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी’चा शहराध्यक्ष फहीम खान आहे, असे पोलिसांनी प्रथमदर्शी नोंद केलेल्या अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी खान याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दंगलखोरांना फाशीची शिक्षा का होऊ नये ?

नागपूर येथे १७ मार्चच्या सायंकाळी धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीत ३ पोलीस उपायुक्तांसह ३३ पोलीस घायाळ झाले. हे आक्रमण पूर्वनियोजित होते, असे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

मोगलांचे दुसरे रूप म्हणजे काँग्रेस !

औरंगजेब इथे २७ वर्षे होता; पण त्याला इथे काहीही करता आले नाही; मग आता त्याची कबर इथून हटवून विहिंप आणि बजरंग दल काय साधणार आहेत ? असा प्रश्न काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

बिहारच्या इजमाली गावात पंचमुखी हनुमान मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर मशिदींतून धर्मांध मुसलमानांनी प्राणघातक आक्रमण केले. यात अनेक जण घायाळ झाले. त्यातील एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे.

सरकारने खलिस्तानी आणि जिहादी मानसिकता नष्ट करावी !

अमृतसर (पंजाब) येथील ठाकुरद्वार मंदिरावर दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी २ हातबाँब फेकले. या बाँबच्या स्फोटात जीवितहानी झाली नाही. या आक्रमणामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.चा हात असल्याचे समोर आले आहे.

यासाठी हिंदूंनीही कृतीशील व्हावे !

नॉस्ट्राडॅमस यांच्या भाकितानुसार येणार्‍या काळात दक्षिण भारतातून एक हिंदु नेता उदयास येईल. तो संपूर्ण जगाला एकत्र करेल. २१ व्या शतकात भारत एक शक्तीशाली राष्ट्र्र म्हणून उदयास येईल आणि त्याचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान जगभर पसरू शकेल.

वासनांध मुसलमान यांची मानसिकता जाणा !

जयपूर (राजस्थान) येथील महिला पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तत्कालीन प्राचार्य सय्यद मशकूर अली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी म्हटले की, माजी प्राचार्य विद्यार्थिनींना त्यांच्यासमवेत झोपण्यासाठी दबाव आणत असत.

दरभंगा भारतात आहे कि पाकिस्तानात ?

दरभंगाच्या (बिहार) महापौर अंजुम आरा यांनी रहिवाशांना आवाहन करतांना म्हटले आहे की, होळी दुपारी १२:३० ते २:०० वाजेपर्यंत थांबवावी; कारण शुक्रवारच्या नमाजपठणाची वेळ पुढे ढकलता येत नाही.