ओरोसचे (कुडाळ) ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव

मंदिरात प्रतिवर्षी दसरा, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपोत्सव कार्यक्रम होतो. या देवतेचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी ३ जानेवारी २०२१ या दिवशी जत्रोत्सव साजरा होणार आहे.

शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम यांना स्थानिक ख्रिस्त्यांचा विरोध !

दुसर्‍या भूमीच्या सर्व्हे क्रमांकावर अनुमती घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे फेस्ताचे आयोजन करणार्‍या ख्रिस्त्यांना पोलिसांनी समज का दिली नाही ?

चेन्नई येथे मंदिरासाठीची आरक्षित भूमी महापालिकेने सभागृह बांधण्यासाठी कह्यात घेतल्याच्या विरोधात भारत हिंदू मुन्नानीचे आंदोलन

हिंदूंना भारतात कुणीच वाली नसल्याने अशा घटना सरकारी यंत्रणांकडून होत आहेत. ही स्थिती रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन यांसाठी शासन १०१ कोटी रुपयांची तरतूद करणार

राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवंर्धन यांसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यास संमती देण्यात आली होती.

शिर्डीतील साईमंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर चालू रहाणार !

नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रतिवर्षी साई मंदिर हे ३१ डिसेंबरला रात्रभर चालू ठेवण्यात येत असते. तीच परंपरा कायम ठेवत या वर्षीसुद्धा शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर चालू रहाणार आहे, अशी माहिती शिर्डी संस्थानच्या वतीने देण्यात आली.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सरकारीकरण झाल्यानंतर वाढलेले अपप्रकार आणि गैरव्यवहार !

पंढरपूरचे देवस्थान सरकारच्या कह्यात गेले. आय.ए.एस्. असलेल्या कार्यकारी अधिकार्‍याने मंदिरातील संतांची समाधी कट्टा समजून पाडली, पंढरीच्या प्रसादात पालट केला. एका अधिकाऱ्याने देवीला आलेल्या वस्तू पळवल्या. असे गैरप्रकार होत आहेत.

धवडकी (सावंतवाडी) येथील श्री दत्तमंदिर

सावंतवाडी येथील कै. बाबी अंधारी यांच्या हस्ते १३ डिसेंबर १९४५ या दिवशी धवडकी येथे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गाच्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली एका घुमटीत श्री दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करण्यात आली.

चारकोप (मुंबई) येथील मंदिराला लागलेल्या भीषण आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू

कांदिवलीतील साईबाबा मंदिरात ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरातील दर्शन पुन्हा बंद

२५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनासाठी मंदिराकडे येण्याचे टाळावे आणि स्वामी भक्तांनी घरीच थांबून स्वामींची आराधना करावी

श्रीराममंदिर १ सहस्र नव्हे, ३०० ते ४०० वर्षे टिकले तरी पुरे आहे !  – चंपत राय, सरचिटणीस, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट  

यावरून प्राचीन वास्तूशिल्पे आणि मंदिरे, जी सहस्रो वर्षांपासून उभी आहेत, त्यांचे बांधकाम किती श्रेष्ठ होते, हे आपल्या लक्षात येते !