
पंढरपूरचे देवस्थान सरकारच्या कह्यात गेले. आय.ए.एस्. असलेल्या कार्यकारी अधिकार्याने मंदिरातील जळोजी-मळोजी महाराजांची समाधी कट्टा समजून पाडली. पंढरीचा प्रसाद चुरमुरे आणि बत्तासे असा असतांना ती परंपरा मोडून लाडूचा प्रसाद चालू केला. त्यात वेळोवेळी अपहार होतो. एका कार्यकारी अधिकार्याने स्थानांतर (बदली) झाल्यावर जातांना रुक्मिणीदेवीला आलेल्या उत्कृष्ट साड्या, मंदिराचे अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य पळवून नेले. एका अधिकार्याने बोधले महाराजांची गेली ३५० वर्षें चाललेली पूजा बंद केली. मंदिरात भक्तांचे राज्य पाहिजे. आता मंदिर नोकर, सुरक्षारक्षक आणि पोलीस यांनी वेढलेले आहे.
– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर, सोलापूर
(संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
महिला रुग्णाकडून लाच घेतांना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला पकडले