मंदिराजवळ असणार्या मशिदींना मुसलमानांनी स्वतःहून दुसरीकडे स्थलांतरित करावे !
उत्तरप्रदेशचे मंत्री आणि निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांचे आवाहन !
उत्तरप्रदेशचे मंत्री आणि निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांचे आवाहन !
पिढ्यान्पिढ्या काटेकोर धर्माचरण केलेले, अभक्ष भक्षण न करणारे, सात्त्विक आहार-विहाराचे पालन करणारे, कर्मकांडातील बारकावे जाणणारे आणि त्याचे पालन करणारे अन् करवून घेणारे आणि मुख्य म्हणजे धर्माचरण अन् साधना करणारे पुजारी मंदिरात असणे अपेक्षित आहे.
तमिळनाडूतील द्रमुक सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी नव्हे, तर हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी कारवाया करत आहे, हे सूज्ञ हिंदू जाणून आहेत !
पाकमधील पुरामध्ये हिंदूंचीही हानी झाली आहे. त्यातील किती हिंदूंना मुसलमानांनी त्यांच्या मशिदीत आसरा दिला आहे, हेही शोधायला हवे !
काशी राजपरिवारातील मुलीकडून याचिका !
हिंदू आता जागृत झाल्यामुळे ते आता अशा प्रकारे वैध मार्गाने विरोध करून त्यांच्या धार्मिक भावनांची नोंद घेण्यास भाग पाडत आहेत, हे कौतुकास्पद आहे !
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असलेले सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार आहे. मागील ४५ दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे.
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !
जामा मशीद पूर्वी हिंदु राजा महीपाल यांचा गड होता आणि त्याच ठिकाणी आता नीळकंठ मंदिर आहे. एका याचिकेद्वारे मंदिर तोडून येथे मशीद उभारण्यात आल्याचे म्हटले आहे.
२ मास चालणार्या या अभियानाच्या अंतर्गत मंदिरामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करणे, मंदिर स्वच्छता करणे, समाज जागृतीसाठी व्याख्याने घेणे, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.