शिर्डी येथे शिफारशीविना ‘काऊंटर’वरून आरती पास वितरित करण्याचा निर्णय !
विशेष म्हणजे आता शिर्डीतील ग्रामस्थांना केवळ आधारकार्ड दाखवून दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. ग्रामस्थांसह अन्य कुणालाही सोडले जाणार नाही, असेही संस्थानने स्पष्ट केले आहे.
शिर्डी येथील ग्रामस्थांचा बेमुदत बंदचा निर्णय मागे !
साई मंदिरात सुरक्षेसाठी सी.आय.एस्.एफ्.ची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो. त्यासाठी ग्रामस्थांनी १ मेपासून बेमुदत बंदची हाक दिली होती; मात्र बैठकीनंतर बेमुदत बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.
साईबाबा संस्थानला अपकीर्त करण्यासाठी खोटी पोस्ट सामाजिक माध्यमावर प्रसारित !
संबंधित सामाजिक प्रसारमाध्यमे आणि अपप्रचार करणारे यांवर न्यायालयीन कारवाई करणार असल्याचे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले आहे.
लवकरच शिर्डी साईमंदिरात हार, फुले आणि प्रसाद यांवरील बंदी हटवली जाणार !
लवकरच शिर्डी साईमंदिरात २ वर्षांपूर्वी घालण्यात आलेली हार, फुले आणि प्रसाद यांवरील बंदी हटवली जाणार आहे. यासाठी साईसंस्थानच्या तदर्थ समितीने बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली
श्री साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याविषयी अधिवेशनानंतर बैठक घेऊ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याविषयी आलेल्या प्रस्तावांना दिलेले उत्तर
राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे येथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा !
महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे तेथील परंपरांनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
‘वंदे भारत’ एक्सप्रेस १० फेब्रुवारीपासून मुंबई ते शिर्डी धावणार !
यापूर्वी महाराष्ट्रात नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई ते गांधीनगर या २ मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्सप्रेस धावत आहेत. मुंबई ते शिर्डी हे अंतर कापण्यासाठी या एक्सप्रेसला ६ घंटे लागतील.
ग्रहणकाळात शिर्डीसह देशातील अनेक मंदिरे बंद असल्याने भाविक देवदर्शनास मुकले !
ग्रहणकाळात शिर्डीसह राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. काही मंदिरे सकाळपासून बंद होती, तर काही मंदिरे दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत बंद होती.
राजकीय घोळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे विश्वस्त मंडळ अंतत: विसर्जित !
हिंदूंच्या मंदिरांच्या विश्वस्त मंडळांवर राजकीय पक्षांचे नेते अथवा प्रशासकीय अधिकारी नकोत, तर भक्तच हवेत ! यासाठी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित होणे आवश्यक आहे.