Woman Sexually Assaulted In Train : तमिळनाडूत रेल्वेने प्रवास करणार्‍या गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला गाडीबाहेर ढकलले !

तमिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! या घटनेविषयी देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करा !

कावेरी नदीचा गुंता !

सद्यःस्‍थितीत प्रत्‍येक जण हा अधिकारच सांगत आहे आणि दुसर्‍यासाठी त्‍याग करण्‍यास सिद्ध नाही. त्‍यामुळे कावेरी प्रश्‍नासारखे अनेक प्रश्‍न सध्‍या चिघळत आहेत. यातून प्रशासकीय व्‍यवस्‍थेचे अपयश वारंवार अधोरेखित होते आणि सनातन धर्मराज्‍याची (हिंदु राष्‍ट्र) आवश्‍यकता याकडेच आपल्‍याला जावे लागते !

(म्हणे) ‘सनातन धर्माविरुद्ध पुढील २०० वर्षे बोलत राहू !’ – उदयनिधी स्टॅलिन

सहस्रो वर्षांपासून असुर आणि काही शतके मोगल यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र सनातन धर्म आजही जिवंत आहेत, तर नष्ट करणारे स्वतःच नष्ट झाले आहेत, हेच परत परत होत रहाणार आहे !

तमिळनाडूत भाजपच्या १३ नेत्यांचा अण्णाद्रमुक पक्षात प्रवेश !

याविरोधात भाजपच्या नेत्यांनी आंदोलन करत अण्णाद्रमुकचे प्रमुख पलानीस्वामी यांच्यावर युतीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

द्रमुकचे नगरसेवक आणि त्यांचे साथीदार यांच्या मारहाणीत सैनिकाचा मृत्यू

सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या या कृत्यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हे लक्षात येते ! असे लोकप्रतिनिधी असणार्‍या द्रमुकवर बंदीच घातली पाहिजे !

पलानीसामी गटाने पनीरसेल्वम यांच्यावर बाटल्या फेकल्या !

जे राजकीय पक्ष अंतर्गत राजकारणात गुंतून एकमेकांवर आक्रमण करतात, ते राष्ट्रहितासाठी कधीतरी प्रयत्न करू शकतील का ? अशा राजकीय पक्षांमुळेच लोकशाही अपयशी ठरत आहे. या दु:स्थितीवरून सात्त्विक राजकारण्यांच्या ‘हिंदु राष्ट्रा’ची अपरिहार्यता लक्षात येते !

(म्हणे) ‘श्रीकृष्णाचे तरुणपणी महिलांशी अनैतिक संबंध होते !’

नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित अवमान करणारे विधान केल्यावर जगभरातील मुसलमान आणि त्यांच्या देशांनी तात्काळ विरोध केला, तर हिंदूंच्या धर्माविषयी एका हिंदूने असे विधाने करूनही भारतातील समस्त हिंदू, त्यांचे नेते आणि संघटना गप्प आहेत !

२०० कोटी रुपयांच्या फसवणुकीसाठी तिहार कारागृहात अटकेत असणार्‍या सुकेश चंद्रशेखर याची विशेष बडदास्त

देशातील बर्‍याच कारागृहांची हीच स्थिती आहे, हे आतापर्यंत उघड झालेल्या अनेक घटनांमधून जनतेला वाटते ! ‘तिहार’ या देशातील प्रमुख कारागृहातील ही स्थिती देशासाठी धोकादायकच म्हणावी लागेल !

 ‘स्टॅलिन’रूपी संकट !

‘तमिळनाडूवर अण्णाद्रमुकने राज्य करावे कि द्रमुकने ?’ असा प्रश्न निरर्थक आहे; कारण या राज्यात राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व या सूत्रांना काहीच किंमत दिली जात नाही. तमिळनाडूमध्ये आतापर्यंतच्या राजकारण्यांनी ‘आमची वेगळी तमिळी संस्कृती’, असे जनतेच्या मनावर बिंबवले.

वर्षाला ६ सिलिंडर विनामूल्य आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासन !

जनतेला लाच देऊन सत्ता मिळवणारे राजकीय पक्ष स्वतःच्या खिशातील नाही, तर जनतेचेच पैसे उधळत आहेत, हे लक्षात घ्या !