पुणे येथे ‘जी.बी.एस्.’चा संसर्ग कोंबड्यांच्या विष्ठेमुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे झाला !
‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’चा प्राथमिक निष्कर्ष !
‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’चा प्राथमिक निष्कर्ष !
‘बर्याच वेळा दात स्वच्छ घासत असूनही काही लोकांच्या तोंडाला बोलतांना दुर्गंधी येते. २ – ३ वेळा दात घासूनही त्यांना तेवढ्यापुरताच फरक जाणवतो आणि परत थोड्या वेळाने तोंडाला दुर्गंधी यायला लागते
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो.
शहरातील खासगी रुग्णालयातील ‘शहरी गरीब योजने’तील ‘डायलिसिस’चे दर ५० टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस महापालिकेच्या समितीने केली आहे.
समाजाला विनाशाच्या खाईत लोटणारा निर्णय बहुसंख्येने घेतला जाणे, ही घटना समाजाचे घोर अधःपतन दर्शवते !
जगातील अनुमाने १४ ते १७ टक्के शेतीयोग्य भूमी अधिक प्रदूषित झाल्याची माहिती
ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन’ (British Journal of Sports Medicine)मध्ये प्रकाशित एका महत्त्वाच्या संशोधनानुसार जे लोक प्रतिदिन १५ मिनिटे व्यायाम करतात, त्यांचे आयुष्य सरासरी ३ वर्षांनी वाढू शकते.
राज्यातील सगळ्या जनतेला आरोग्य सुविधा प्राधान्याने मिळाव्यात, यासाठी ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेचे प्रतिनिधी म्हणून विविध रुग्णालये कार्यरत आहेत.
बाबा वेंगा यांच्या या भाकिताचा विचार केला, तर रशियामध्ये कर्करोग टाळण्यासाठी लस बनवण्यात येत असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे.
कोरोना महामारीनंतर, तर रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि औषधोपचारांनीही ती पूर्णपणे बरी होतांना दिसत नाही. अशा स्थितीत रोगमुक्त होऊन सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.’’, असे स्वामी परमार्थ देवजी म्हणाले