संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
भेसळीच्या विरोधातील तुकाराम मुंढे यांच्या कारवायांमध्ये ३१ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे
भेसळीच्या विरोधातील तुकाराम मुंढे यांच्या कारवायांमध्ये ३१ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे
दुसर्या महायुद्धापासून जागतिक अर्थव्यवस्थेवर अमेरिकेचे पूर्ण वर्चस्व राहिले आहे. केवळ सत्तापालट आणि लष्करी विस्तार अमेरिकेसाठी पुरेसा नव्हता, हे आतापर्यंतच्या लेखांमधून आपण वाचले आहे. आता पुढील भाग पाहूया . . .
मक्याच्या पिकाला युरिया टाकून पाणी दिले नाही, तर २ दिवसांत पीक जळून जाते. भेसळखोर युरियाद्वारे दूध करून राज्यातील कोट्यवधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. भेसळयुक्त दुधाद्वारे मुलांना विष पाजले जात आहे. त्यामुळे भेसळखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी.
उपचारासाठी आवश्यक असलेली आगाऊ रक्कम न भरल्याने रुग्णाला रुग्णालयात भरती करून घेण्यास विलंब झाला. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास साहाय्य होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
ठाणे येथील जांभळी नाका भाजी बाजारामध्ये एका विक्रेत्याने गटाराच्या रस्त्यावरून वहाणार्या पाण्यात मक्याची कणसे धुतल्याचा प्रकार सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला.
पेयांतील ‘कॅफिन’मुळे तात्पुरती तरतरी वाटते; परंतु त्यांच्या अतीसेवनामुळे अनेक गंभीर व्याधी निर्माण होतात
‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’मुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो, हे सिद्ध झाले आहे. असे पेय मोठ्या व्यक्तीच्या शरिरावरही काही प्रमाणात दुष्परिणाम करते.
ठरवलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क घेणार्या किंवा रुग्णास सविस्तर देयक न देणार्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईचे प्रावधानही करण्यात आले आहे.
१३५ वर्षांची परंपरा असलेली, तसेच औषध निर्मितीच्या कार्यात भरीव योगदान देणारी महाराष्ट्र सरकारची ‘हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ’ ही संस्था सध्या मरणोन्मुख स्थितीत आहे.