Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !

Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुलांच्या लठ्ठपणाचा धोका महाराष्ट्रातही वाढत असल्याचे म्हटले आहे.

६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !

६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !

‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’ असा कांगावा करणारे पर्यावरणवादी याविषयी गप्प का ? हा आहे ‘पुणे स्मार्ट सिटी’ प्रशासनाचा कारभार ! जनतेच्या आरोग्याशी खेळणारे प्रशासन काय कामाचे ?

आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !

आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !

वारीच्या मार्गावरील प्रमुख मुक्कामस्थळी उष्माघात, निर्जलीकरण, पायांच्या जखमा, तसेच संसर्गजन्य आजारांवर तातडीने उपचार करण्यासाठी विशेष वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत.

उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा ! – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा ! – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

‘आज जगभरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जपानपासून युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेपर्यंतच्या सर्वच देशांनी योगाचे महत्त्व ओळखून त्याचा स्वीकार केला आहे. उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योग करावा.’’

आंतरराष्ट्रीय योग दिवस ही भारतियांसाठी अभिमानाची गोष्ट ! – जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर

आंतरराष्ट्रीय योग दिवस ही भारतियांसाठी अभिमानाची गोष्ट ! – जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर

योग केल्यामुळे शरीर आणि मन सुदृढ, निरोगी बनते. योगाकडे लोक चाळिशीनंतर म्हणजे बर्‍याच उशिरा वळतात. योग ही जीवनशैली आहे.

केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !

केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !

केंद्र सरकारने १६ प्रकारच्या ‘फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन’ (मिश्र औषधे) यांचे उत्पादन, विक्री आणि वितरण यांवर तात्काळ प्रभावाने पूर्ण बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्या’च्या कलम २६ए अंतर्गत हा आदेश दिला.

विज्ञानाने सिद्ध केले उपवासाचे महत्त्व !

विज्ञानाने सिद्ध केले उपवासाचे महत्त्व !

उपवास शरिरासाठी किती लाभदायक आहे, हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केले, पण भारतीय संस्कृतीत ते प्राचीन काळापासूनच उपवास करण्याची पद्धत आहे !

नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा !

नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा !

प्रतिदिन दुपारी आणि रात्री जेवणामध्ये १-२ चमचे कच्चे खोबरेल तेल घ्यावे, तसेच जेवण झाल्याझाल्या १-२ चमचे हे तेल प्यावे.

पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?

पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?

संक्रांतीस तीळगूळ आणि तिळाचे लाडू थंडीत पचून तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यास, शरिरात ऊर्जा निर्माण करण्यास साहाय्यभूत ठरतात. वर्षाऋतूत पावसाळ्यात अग्नी मंद असतो; म्हणून बरेसचे उपवास त्या ऋतूत येतात.

भूमीवर आसन ठेवून जेवायला का बसावे ?

भूमीवर आसन ठेवून जेवायला का बसावे ?

येता-जाता उभ्या उभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही, हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.