Disha Salian Case : दिशा सालियन संशयास्पद मृत्यूप्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी सत्ताधारी आक्रमक !
महाविकास आघाडीतील प्रभावशाली मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आमदार अमित साटम यांचा आरोप
महाविकास आघाडीतील प्रभावशाली मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आमदार अमित साटम यांचा आरोप
शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आदी मागण्यांसाठी १२ मार्च या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन केले.
या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील योजना, प्रकल्प यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला आहे…
छत्रपतींच्या विरोधात सर्वाधिक लिहिणार्या नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे. त्यांचा निषेध करण्याची हिंमत महाविकास आघाडी दाखवणार का ? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ मार्चला विधान परिषदेच्या सभागृहात केला.
त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली, तसेच सरकार अशा लोकांना संरक्षण देत आहे, याविषयी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे, अत्याचार, जनतेची सरकारकडून होणारी फसवणूक यांवर ताशेरे ओढले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधीमंडळ नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याचे आम्हाला वाटते, तसे नितीश कुमार, रामदास आठवले आणि सत्तेतील भाजपचे मित्रपक्ष यांना वाटत असेल, तर त्यांनी आंदोलन केले पाहिजे.’’
अबू आझमी म्हणाले, ‘‘निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाने भूमिका पालटली आहे. ‘माझे हिंदुत्वाचे सूत्र कायम राहील’, असे ठाकरे म्हणाले. ‘बाबरी मशीद पाडणार्यांचे मी अभिनंदन करतो’, असे म्हणून ते आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.
महाविकास आघाडीचे अनेक मोठे उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांनी पराभवाचे खापर इ.व्ही.एम्. यंत्रावर फोडले आहे. निवडणूक अधिकार्यांनी या यंत्रामध्ये फेरफार केल्याने पराभव झाल्याचा आरोप वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये ‘महाविकास’ आघाडीला अपयश आले. येथील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’मध्ये (‘इ.व्ही.एम्.’मध्ये) घोटाळा झाल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.