रत्नागिरी जिल्ह्यात ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ होणार
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास साहाय्य होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास साहाय्य होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
शुद्ध आयुर्वेद आणि जीवनशैलीतील पालट यांच्या जोरावर रुग्णांना व्याधीमुक्त करणारे येथील नामवंत वैद्य मंदार भिडे मुंबईत रेल्वे फलाटावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
ठरवलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क घेणार्या किंवा रुग्णास सविस्तर देयक न देणार्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईचे प्रावधानही करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने १६ प्रकारच्या ‘फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन’ (मिश्र औषधे) यांचे उत्पादन, विक्री आणि वितरण यांवर तात्काळ प्रभावाने पूर्ण बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्या’च्या कलम २६ए अंतर्गत हा आदेश दिला.
‘‘का हो डॉक्टर, मला म्हणता तूर-हरभराडाळ वर्ज्य कर. भजी, वडापाव खाऊ नकोस आणि तुम्ही स्वतः मात्र मस्त भजी खाता हा काय प्रकार आहे ?’’ ‘काय झाले असावे’, हे मला पटकन लक्षात आले.
मोठ्या घरची, लाडावलेली ती मुलगी, मागितलेले लगेच मिळत असे. त्यामुळे प्रतिदिन ती ‘मॅगी’ खात असे. सकाळ-संध्याकाळ एकदा तरी ती ‘मॅगी’ खायची.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन (पोस्टमार्टम) विभागात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे एका मृतदेहाचे शवविच्छेदन रुग्णवाहिकेच्या प्रकाशात केले.
केरळमध्ये यावर्षी निपाह विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण ४३ वर्षांचा असून तो कोळीकोडचा रहिवासी आहे. त्याचा चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात अतीदक्षतेची चेतावणी दिली आहे.
दुसरी मानसिक अवस्था, म्हणजे रुग्णांनी वास्तवापेक्षा स्वतःला अत्यंत श्रेष्ठ समजणे. या रुग्णांमध्ये कृती पुष्कळ भरभर करणे आणि स्वतःला पुष्कळ मोठे समजून दुसर्याला तुच्छ लेखणे इत्यादी लक्षणे आढळतात.
वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणार्या अशा लाचखोर डॉक्टरांना कठोरात कठोर शिक्षा केल्यासच भ्रष्टाचाराला थोडा तरी आळा बसेल !