येत्या १५ दिवसांत ४५८ धर्मादाय रुग्णालयातील गरिबांसाठीच्या खाटांची उपलब्धता ऑनलाईन कळणार !

राज्यातील काही धर्मादाय रुग्णालयांमध्ये ‘बोगस’ रुग्ण दाखवून सरकारची फसवणूक चालू आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी, तसेच धर्मादाय रुग्णालयात गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी असलेल्या राखीव खाटांचा लाभ त्यांना व्हावा…

पुणे शहरात पुन्हा रक्ताचा तुटवडा !

झिका, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आता शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. डेंग्यूसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने ‘प्लेटलेट्स’ची मागणीही वाढली आहे.

रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नये ! – डॉ. एकनाथ पवार

ससून रुग्णालयाची डागाळलेली प्रतिमा पुसण्यासमवेत अयोग्य कामे करणार्‍यांवर वचक निर्माण करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !

 चिपळूण ते डेरवण रुग्णालयापर्यंत रुग्णांसाठी विनामूल्य बससेवा चालू

डेरवण रुग्णालय अनेक रुग्णांचा आधार बनले आहे. एकाच रुग्णालयात रुग्णाला आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य उपचार मिळावेत, यासाठी विनामूल्य बस सेवेचा निर्णय घेतला आहे.

शेवटपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असणारे सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय !

त्यांचे जेवण आल्यावर ते त्यांच्या समवेत आलेल्या प्रत्येक साधकाचे नाव घेऊन मला विचारायचे, ‘ते जेवले का ?’ मी किंवा आमच्या समवेत असलेल्या साधकांचे जेवण झाले नसेल, तर ते आम्हाला जेवून यायला सांगायचे.’

गोव्यात कोरोनाच्या ‘के.पी.’ प्रकाराचे रुग्ण आढळले; मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांची माहिती

होमिओपॅथीविषयी लोकांमध्ये सकारात्मकता रुजवण्यात यश ! – वैद्य शिवाजी मानकर

भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असणार्‍या कोकणात होमिओपॅथीचे बीज वैद्य मानकर यांनी रूजवले. दुर्धर आणि जुनाट आजारांनी जर्जर झालेल्या रुग्णांवर उपचार करून अनेकांना व्याधीमुक्त केले.

योगऋषी रामदेवबाबा, आयुर्वेद आणि आयुर्वेदाचे महत्त्व !

आयुर्वेदातील उपचारपद्धत ही केवळ रोगाच्या लक्षणांवरून नसून रुग्णाची आतील स्थिती समजून घेऊन केली जाणारी आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय आवेदनावरील तालुका अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा मार्ग मोकळा !

राज्यशासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षकांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षा’च्या आवेदनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी अधिकार दिले होते.

महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप, उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद !

महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २ महिन्यांत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत.