मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कालपासून सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांमध्ये माझ्या त्यागपत्राच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. त्या पूर्णत: खोट्या आणि कपोलकल्पित आहेत.
कालपासून सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांमध्ये माझ्या त्यागपत्राच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. त्या पूर्णत: खोट्या आणि कपोलकल्पित आहेत.
‘एखादी व्यक्ती तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांपासून दूर असते. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवतो, तसेच तिला ‘नोकरी जाणे, इतरांशी तुलना करणे, आर्थिक हानी होणे, मृत्यूची भीती वाटणे’ यांमुळे तिच्या भविष्यकाळाविषयी चिंता वाटते…
‘आम्ही आईला नेहमीच्या शारीरिक तपासणीसाठी पुणे येथील आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेलो होतो. मी रुग्णालयात जाण्यापूर्वी अल्पाहार केला होता. बाहेर गेल्यावर मला शक्यतो भूक लागत नाही; मात्र …
‘प्रार्थनेत ‘आपण स्वतः काही करू शकत नाही; ईश्वरच सगळे करणार आहे’, याप्रमाणे भाव ठेवून कृती केली जाते.
मी आनंदात आणि श्रीरामाच्या चैतन्यात न्हाऊन निघाले. या अनुभूतीनंतर माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून होऊन सकारात्मक विचार वाढल्याचे लक्षात आले.
हनुमानाची अशी पूर्ण श्रद्धा होती की, आपल्यात जे काही सामर्थ्य आहे, आपला जो काही प्रभाव आहे, ते सर्व केवळ श्रीरामाच्या कृपेचेच फळ आहे. ती श्रीरामाचीच कृपा आहे.
श्रीराममंदिरात झालेला हा अपहार भविष्यात पुन्हा होऊ नये, यासाठी मंदिराचे सरकारीकरण करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत.
हिंदूंच्या देवतांवर कुणीही उठतो आणि काहीही बरळतो; परंतु मुसलमानांच्या धार्मिक श्रद्धांविषयी कुणी चकार शब्दही काढत नाही. बहुसंख्यांक हिंदूंच्या देशातील ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !
सौ. जयश्री क्षीरसागरकाकू यांच्यातील ‘तत्परता आणि प्रेमभाव’, या गुणांमुळे मला त्यांचा पुष्कळ आधार वाटायचा. पूर्वी जिल्ह्यात ‘विज्ञापने मिळवणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार करणे, धर्मरथाशी संबंधित सेवा’, या सेवा उपलब्ध असायच्या.
मी नामजप करत असतांना ‘माझ्या पायाच्या वरील बाजूने सतत काहीतरी बाहेर पडत आहे’, असे मला जाणवते.