सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !
मी नामजप करत असतांना ‘माझ्या पायाच्या वरील बाजूने सतत काहीतरी बाहेर पडत आहे’, असे मला जाणवते.
मी नामजप करत असतांना ‘माझ्या पायाच्या वरील बाजूने सतत काहीतरी बाहेर पडत आहे’, असे मला जाणवते.
श्रीराम धर्मसंस्थापनेशी निगडित प्रगट शक्ती, तर हनुमंत कार्यसापेक्ष प्रगट शक्ती आहे. त्यामुळे दोन्ही शक्तींच्या समन्वयाने अडथळ्यांविरहित कार्य पूर्ण झाले.
१८.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘अवतारांचे भक्त आणि मनुष्य यांच्या संदर्भातील कार्य’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
‘अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर’च्या वतीने २२ ते २८ जून या कालावधीत श्रीरामकथा आणि श्रीराम यज्ञ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मनिरपेक्षतावादी म्हणून पाठ थोपटून घेणार्या बांगलादेशाने इस्लामी धार्मिक गटांच्या दबावापुढे झुकत हिंदु मंदिरांचे बांधकाम थांबवल्यावरून भारताने त्याला जाब विचारला पाहिजे. यासाठी भारतातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारवर दबाव आणणे आवश्यक !
प्रा. के.एस्. भगवान यांच्या प्रभु श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवर श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
असे संतापजनक वक्तव्य करणार्या या प्राध्यापकाचे डोके ठिकाणावर आहे का ? अशांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करेपर्यंत हिंदूंनी आंदोलन केले पाहिजे आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे !
मागील लोकसभा निवडणुकीत खोट्या कथानकांचा हिंदु मतदारांवर फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. सध्या ‘काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले’, असे खोटे कथानक पसरवले जाते; पण देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस पक्षही उत्तरदायी आहे, हे सांगितले जात नाही.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने सनातन संस्थेने ‘रामराज्य निर्मिती’च्या अंतर्गत राजस्थानमध्ये विविध ठिकाणी प्रार्थना आयोजित केल्या होत्या.