श्रीरामांनी साधलेल्या सामाजिक समरसतेनेच भारत शक्तीशाली होईल ! – ह.भ.प. मिलिंद चवंडके
विश्व हिंदु परिषदेने श्रीरामनवमी उत्सवानिमित्त भिंगारमधील ब्राह्मण गल्ली येथील श्री एकबोटे महाराज श्रीराम मंदिरात आयोजित केलेल्या प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.
विश्व हिंदु परिषदेने श्रीरामनवमी उत्सवानिमित्त भिंगारमधील ब्राह्मण गल्ली येथील श्री एकबोटे महाराज श्रीराम मंदिरात आयोजित केलेल्या प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.
आज कबरीसमोरून मिरवणुकीला बंदी घालणार्या पोलिसांनी उद्या धर्मांध मुसलमानांच्या भीतीमुळे संपूर्ण मिरवणुकीवर बंदी घातल्यास हिंदूंना आश्चर्य वाटणार नाही !
कांदळी पंचक्रोशीतील श्रीरामभक्त, तसेच प.पू. भक्तराज महाराजांचे भक्तगण उपस्थित होते. श्रीरामजन्म आणि नंतर श्रीरामाचा पाळणा झाल्यानंतर आरती करण्यात आली.
‘श्रीरामच कृष्णरूपात अवतीर्ण झाला असून तोच ‘जयंत’रूपात साधकांना आनंदाची अनुभूती देत आहे’, असे मला अनुभवता आले.
बंगाल येथेही अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. या संदर्भात कुठे अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त रात्री उशिरापर्यंत नव्हते.
एकदा माता पार्वतीने शंकराला विचारले, ‘‘जशी ‘विष्णुसहस्रनामावली’ आहे, तसे श्रीरामाचे एखादे स्तोत्र नाही का ?’’ तेव्हा भगवान शंकराने तिला ‘रामरक्षास्तोत्रा’विषयी सांगितले. रामरक्षेची निर्मिती कशी झाली ?…
प्रभु श्रीरामाची श्री हनुमानाशी पहिली भेट झाली, तेव्हा रावणाने सीताहरण केले होते. श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत वनात पोचले. सुग्रीवाच्या निवासस्थानाचा शोध घेत राम-लक्ष्मण जेव्हा ऋष्यमूक पर्वताजवळ…
‘श्रीरामा’चा जप करत अनेक साधू-संत मुक्तीच्या पदाला पोचले आहेत. प्रभु श्रीरामाच्या नामाच्या उच्चाराने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. ज्या लोकांना ध्वनीविद्या अवगत आहे, त्यांना या शब्दाचा अपरंपार महिमा ठाऊक आहे.
भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले.