रामभक्त भरत !
भरताच्या नेतृत्वातही प्रजेने १४ वर्षे रामराज्याचीच अनुभूती घेतली. प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्यावर भरताने श्रीरामाच्या चरणी राज्य पुन्हा अर्पण केले आणि श्रीरामाच्या आज्ञेनुसार राज्यातील कर्तव्ये केली.
भरताच्या नेतृत्वातही प्रजेने १४ वर्षे रामराज्याचीच अनुभूती घेतली. प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्यावर भरताने श्रीरामाच्या चरणी राज्य पुन्हा अर्पण केले आणि श्रीरामाच्या आज्ञेनुसार राज्यातील कर्तव्ये केली.
कावड यात्रेपूर्वी बरेलीमध्ये धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न ! हिंदूंना असहिष्णु म्हणणारे अशा वेळी गप्प बसतात, हे लक्षात घ्या !
वसिष्ठ अर्थात् सर्वांत प्रकाशवान, सर्वांत उत्कृष्ट, सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि महिमावंत. महर्षि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक आहेत.
‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ अर्थ : कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते. अयोध्या येथे श्रीराममंदिर झाले असल्याने हा श्लोक सत्यात उतरतांना आपण प्रत्यक्ष पहात आहोत…
हिंदु सहिष्णु आहेत. यामुळेच हे लोक हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशा प्रकारचे विधान करू धजावतात; या उलट अन्य धर्मियांच्या संदर्भात कुणी अशी विधाने केली, तर थेट ‘सर तन से जुदा’चा फतवा काढला जातो !
भारत असो कि पाकिस्तान हिंदूंना कुणीच वाली नाही, अशीच स्थिती आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी भारतातील हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे !
श्रीरामाचा नामजप करत मी माझ्याकडे असलेल्या श्रीरामाच्या एका चित्राप्रमाणे चित्र काढले. ते चित्र काढून पूर्ण झाल्यावर मला वाटले, ‘श्रीरामाच्या कृपेविना मी इतके सुंदर चित्र काढू शकले नसते.
जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की, परमेश्वर सुटला.’
श्रीरामकथेमुळे प्रभावित होऊन हिंदु धर्मात प्रवेश करणार्या लोकांचे प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी पाय धुतले.
माझे दोन तुकडे झाले; पण त्या तुकड्यांमुळे दोन जिवांचे (राम-सीतेचे) मीलन झाले.