Mobile Torch For Bus : भ्रमणभाषच्या टॉर्चच्या प्रकाशात ९० कि.मी. बस चालवली !
परिवहन अधिकार्यांच्या या निष्काळजीपणावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून काही अनुचित प्रकार घडल्यास उत्तरदायी कोण ?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
परिवहन अधिकार्यांच्या या निष्काळजीपणावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून काही अनुचित प्रकार घडल्यास उत्तरदायी कोण ?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना २८ जूनला भिवंडी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या आरोपींना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
लोनी येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर नदीम याने देहलीत रहाणार्या नूर सबा नावाच्या रुग्णाची चुकीची नस कापली. रुग्ण महिलेला याविषयी समजताच तिने विरोध केला, तेव्हा डॉक्टर म्हणाले की, ही अल्लाची इच्छा आहे.
मे २०२६ मध्ये झालेल्या ‘नीट यूजी’ परीक्षेची (राष्ट्रीय पात्रता परीक्षेची) प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला. याचे अन्वेषण करता-करता अन्वेषण यंत्रणांनाही कल्पना नव्हती, असे समाजाला सुसंस्कृत करणार्या शिक्षणव्यवस्थेचा बिभत्स चेहरा जगासमोर आला.
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर घालण्यात आलेल्या टाक्यांमुळे काही महिलांना त्रास झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
‘अशा डॉक्टरांना डॉक्टर म्हणायचे कि कसाई ? सरकारने याचे अन्वेषण करून अशांचे डॉक्टरकीचे प्रमाणपत्र रहित करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे
मागील ९ मासांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या लाखो जणांनी अद्यापही ‘ई-केवायसी’ केलेली नाही. निकष पूर्ण करत नसल्यामुळेच ते ‘ई-केवायसी’ करणे टाळत असण्याची शक्यता आहे.
हिंदूंच्या मंदिरांचा अवमान केल्यानंतर दंगली घडवणार्या मुसलमानांवरील गुन्हे मागे घेणारे काँग्रेस सरकार त्यांना पाठीशी घालून हिंदूंना ते पाकिस्तानात रहात असल्याची जाणीव करून दिली आहे. अशा सरकारला सत्तेवर बसणार्या हिंदूंना आतातरी जाग येईल का ?
‘डीजे’चे तोटे पहाता आता सरकारनेच त्यावर बंदी घातली पाहिजे !
आपल्या परंपरेत स्त्रीला केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर शक्ती, संस्कार आणि सृजन यांची अधिष्ठात्री म्हणून पाहिले गेले आहे. स्त्री ही कुटुंबाची आधारस्तंभ, समाज घडवणारी शक्ती आणि राष्ट्राच्या प्रगतीची केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच स्त्रीचा सन्मान राखणे, हे केवळ कर्तव्य नसून संस्कृतीचे रक्षण आहे;