संपादकीय : स्तुत्य आणि स्वागतार्ह !
महाराष्ट्राला खरे पुरोगामित्व प्राप्त करून द्यायचे असेल, तर विवाहविधींतील धार्मिक अधिष्ठानालाच महत्त्व द्यायला हवे !
महाराष्ट्राला खरे पुरोगामित्व प्राप्त करून द्यायचे असेल, तर विवाहविधींतील धार्मिक अधिष्ठानालाच महत्त्व द्यायला हवे !
ऑनलाईन किराणा घरपोच करणार्या ‘किरणाकार्ट टेक्नोलॉजीज् प्रा.लि.’ (झेप्टो) या आस्थापनाच्या धारावी येथील गोदामावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (‘एफ्.डी.ए.’ने) धाड घातली. या वेळी तेथे अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मान्यता मिळताच कोणत्याही क्षणी त्याची कार्यवाही होणार आहे.
अहिल्यानगर येथील एका आस्थापनात अनेक वर्षे लेखापाल म्हणून काम करणार्या दोघांनी मिळून ९ कोटी ८१ लाख रुपये स्वतःच्या, तसेच नातेवाइकांच्या बँक खात्यात पाठवून अपहार केला. या दोघांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गावर जिजामातानगर येथे उकिरड्यावर प्लास्टिकच्या बरणीत १८ ते २० आठवडे वयाच्या अर्भकाचे मृत शरीर आणि अन्य बरण्यांत शस्त्रकर्मानंतर काढण्यात आलेले मानवी अवयव रुग्णाच्या नावासह आढळले.
मयुरी हगवणे हिची तक्रार महिला आयोगाने गांभीर्याने घेतली असती, तर वैष्णवीचा मृत्यू किंवा आत्महत्या टळली असती. महाराष्ट्रात चांगले कायदे आहेत; परंतु त्यांची कायद्यांची कार्यवाही करणारी यंत्रणा तटस्थ आणि निष्पक्ष असणे आवश्यक आहे.
वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तिने वर्ष २०१२ पासून नाव पालटून १२ वेळा यु.पी.एस्.सी.ची परीक्षा दिली आहे.
उपनगरीय रेल्वेगाडीच्या दाराजवळ उभे राहून प्रवास करणार्या दोन प्रवाशांमध्ये झालेला क्षुल्लक वाद वाढल्याने एका प्रवाशाने दुसर्या प्रवाशाच्या हाताचा चावा घेतला. हा सर्व प्रकार प्रथमवर्ग डब्यामध्ये घडला.
शासनाच्या मान्यताप्राप्त संकेतस्थळांच्या ‘होस्ट सर्व्हर’वर सायबर आक्रमण झाले आहे. यामुळे गोवा सरकारची ६२ शासकीय विभागांची संकेतस्थळे बाधित झाली आहेत – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे