जालना येथील जांबसमर्थ मंदिरातील मूर्तींच्या अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना !
दीड मास होऊनही पोलिसांना मूर्ती चोरणार्या गुन्हेगारांचा शोध लागत नाही, हे लज्जास्पद आहे. असे कुचकामी पोलीस गल्लीबोळात लपलेले आतंकवादी आणि मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्यांतील गुन्हेगारांना कसे पकडणार ?