(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
हिंदु धर्माला ‘डेंग्यू, मलेरिया’ म्हणत त्याला नष्ट करण्याचे आवाहन करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांनी कधी मंदिरांना एक पैसा तरी दान केला आहे का ?
हिंदु धर्माला ‘डेंग्यू, मलेरिया’ म्हणत त्याला नष्ट करण्याचे आवाहन करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांनी कधी मंदिरांना एक पैसा तरी दान केला आहे का ?
या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना यांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश मिळावेत, अशी मागणी केली.
तमिळनाडू सरकारप्रमाणे मंदिरांचा पैसा धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याचा निर्णय देशातील प्रत्येक सरकारने घेणे आवश्यक आहे ! हिंदुत्वनिष्ठ सरकारांनी तो सर्वप्रथम घ्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते !
कोईम्बतूरमधील १०० वर्षे जुन्या ‘मरियम्मन’ मंदिराच्या शेजारी चर्चच्या बांधकामाला दिली अंतरिम स्थगिती !
भूमीवरील मालकी सिद्ध करण्यासाठी अधिकृत कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचे मत !
इस्लामी धार्मिक कार्याशी संबंधित वास्तूंवर वक्फ अधिकार गाजवू शकत नसल्याचा निर्वाळा !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा एक नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. त्यांनी यासंदर्भात नुकतीच एका व्हिडिओ संदेशातून घोषणा केली.
उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धनपालच्या अर्जावर पुनर्विचार करण्याचे आणि ४ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश म्हणजे सरकारच्या अधिकारांमध्ये आणि कायद्याच्या चौकटीत संतुलन राखण्याचा प्रयत्न तर आहेतच, यांखेरीज भारतीय तुरुंग व्यवस्था, कैद्यांचे अधिकार आणि वेळेपूर्वी सुटकेच्या कायद्याच्या व्याख्येमध्ये हा निर्णय एक मैलाचा दगड ठरू शकतो.
थुथीपट्टू गाव (अंबूर तालुका) येथील ‘सरकार पोरंबोक’ भूमीच्या ६ सहस्र ५४५ चौरस फुटांच्या वादग्रस्त भूभागावर २२ जून २०२६ पर्यंत ‘आहे तशी’ स्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. येथे सध्या ७० वर्षे जुनी राज्य-अनुदानित प्राथमिक शाळा आहेत.
तमिळनाडूत कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तरी ते हिंदूंच्याच विरोधात असते, हाच इतिहास आणि वर्तमान आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात आणून देते !
सार्वजनिक ठिकाणी होणारी गोहत्या रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने राज्याच्या अधिकार्यांना कडक निर्देश दिले.