पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !

पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !

  हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी या प्रकरणात ‘तुघलकी’आदेश काढणार्‍या आणि हिंदूंना विनाकारण त्रास देणार्‍या पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदु स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते.

ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !

ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !

सौभाग्यवती स्त्रिया वटसावित्रीचे व्रत सहसा एका दिवसाचे करतात; मात्र व्रताविषयीच्या मूळ ग्रंथांमध्ये हे व्रत ३ दिवसांचे सांगितले आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी पुढीलप्रमाणे व्रत करण्याचा प्रयत्न करावा.

पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?

पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?

संक्रांतीस तीळगूळ आणि तिळाचे लाडू थंडीत पचून तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यास, शरिरात ऊर्जा निर्माण करण्यास साहाय्यभूत ठरतात. वर्षाऋतूत पावसाळ्यात अग्नी मंद असतो; म्हणून बरेसचे उपवास त्या ऋतूत येतात.

(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi

(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi

रस्त्यावर नमाजपठणाची मागणी करणार्‍याला आणि प्रत्यक्ष नमाजपठण करणार्‍यांना पकडून भारतातून हाकलून लावणेच आता आवश्यक झाले आहे !

बकर्‍यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !

बकर्‍यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !

प्रत्येक गावात वर्षातून एकदा बळी देणार्‍या प्राण्याची दया येऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (वास्तवात हिंदु श्रद्धा निर्मूलन समिती) प्राण्यांचा बळी देण्याविरुद्ध कायदा संमत करून घेतला. सरकारने तो केलाही; कारण पशूबळी हिंदू देत होते.

हिंदु धर्म आणि संस्कृती यांची पहारेकरी असलेली ‘हिंद रक्षक’ संघटना !

हिंदु धर्म आणि संस्कृती यांची पहारेकरी असलेली ‘हिंद रक्षक’ संघटना !

हिंदु धर्मावरील आघात दूर करण्यासाठी वर्ष १९९८ मध्ये माझे वडील (दिवंगत) लक्ष्मणसिंह गौड यांनी त्यांच्या काही युवा सहकार्‍यांच्या साहाय्याने ‘हिंद रक्षक’ संघटनेची स्थापना केली. त्यांनी ‘राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा पहारेकरी !’, अशी या संघटनेची घोषणा बनवली.

पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी पालिका ‘गोल्डन ड्रॉप’ तंत्रज्ञानाचा वापर करणार

पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी पालिका ‘गोल्डन ड्रॉप’ तंत्रज्ञानाचा वापर करणार

 ‘गोल्डन ड्रॉप’ हे डांबर, इमल्शन आणि काही विशेष रसायनांचा वापर करून बनवलेला एक तयार घोल असतो. हे रसायन पाण्याचा प्रतिकार करून खडकांशी आणि जुन्या रस्त्याशी अतिशय घट्ट पकड निर्माण करते.

पुणे शहराच्या बाणेरमधील सुप्रसिद्ध बगाड उत्सवाला अनुमती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा !

पुणे शहराच्या बाणेरमधील सुप्रसिद्ध बगाड उत्सवाला अनुमती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा !

शेतभूमीत उत्सव साजरा करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती !

अधिक मासातील वर्ज्य कर्मे आणि विहित (करता येणारी) कर्मे !

अधिक मासातील वर्ज्य कर्मे आणि विहित (करता येणारी) कर्मे !

‘हिंदु पंचांगानुसार साधारणपणे ३ वर्षांच्या अंतराने अधिक मास येतो. याला ‘मल मास’, असेही म्हणतात. या वर्षी ज्येष्ठ मास अधिक आला आहे. अधिक ज्येष्ठ मास हा १७.५.२०२६ ते १५.६.२०२६ या कालावधीत आहे.