एस्.टी.समवेत ‘तीर्थाटन योजना’ राबवण्याचे परिवहन मंत्र्यांचे खासगी ट्रॅव्हल्सना आवाहन !

एस्.टी.च्या समवेत संयुक्तपणे धार्मिक स्थळांच्या भेटीचे आयोजन करावे, अशी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आस्थापनांना केले आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अल्प व्ययात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता येईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

इंद्रायणीच्या पात्रात सोडला जात आहे गटाराचा मैला !

नदीचे जल वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात, अनेक संतांचे अभंग जिच्या उल्लेखाविना पूर्ण होत नाहीत, अशा इंद्रायणी नदीमध्ये गटारांचे प्रदूषित पाणी सोडले जात आहे. इंद्रायणी नदी पुढे आळंदी आणि-देहू या तीर्थक्षेत्रात जाते, अशा या पवित्र नदीमध्ये आळंदी-देहू मार्गावरील कुदळवाडी-चिखली चौक येथे कारखान्यांतील रसायनयुक्त आणि घरांमधील सांडपाणीमिश्रीत मैला थेट सोडला जात आहे.

Uday Samant : तीर्थक्षेत्र आळंदीनजिक होणारे पशूवधगृह होऊ देणार नाही ! – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठपूर्तीच्या निमित्ताने आळंदीत कृतज्ञता सोहळा आणि गौरव ग्रंथाचे प्रकाशन आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी बोलतांना त्यांनी ही ग्वाही दिली.

जैन तीर्थंकर प्रतिमा विटंबनेचा अल्पसंख्यांक आयोगाने घेतला आढावा !

कुंडल येथील जैन तीर्थ क्षेत्रावरील भगवान पार्श्वनाथांची प्रतिमा आणि पद्मावतीदेवीची प्रतिमा यांची विटंबना केल्याच्या प्रकरणाचा ‘जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी बैठकीत आढावा घेतला.

‘कसाईमुक्‍त बाजार’ संकल्‍पना राबवा ! – मिलिंद एकबोटे

श्रीक्षेत्र औंध या धर्मक्षेत्राची देवता ही महाराष्‍ट्रातील असंख्‍य कुटुंबांची कुलदेवता आहे; परंतु या ठिकाणी जनावरांच्‍या बाजारात पवित्र गोमाता पशूवधगृहासाठी खरेदी करण्‍यात येते. दुर्दैवाने हा प्रकार यात्रेच्‍या कालावधीत घडतो, हे अत्‍यंत क्‍लेशदायक आहे.

संपादकीय : महाकुंभ आणि हिरवी जमात !

ज्या वक्फची भीती मुसलमानांकडून हिंदूंना घातली जात आहे, ते वक्फच विसर्जित करून धर्मांधांचा माज सरकारने उतरवावा. रझवी यांच्यासारख्यांना यापेक्षा चांगले प्रत्युत्तर काय असेल ?

नववर्षानिमित्त पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, सप्तशृंगी गड येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी !

२०२४ वर्षाला निरोप देत २०२५ या नववर्षाला आरंभ झाला आहे. 

Karnataka Congress Subsidy for VaishnoDevi : कर्नाटकातील काँग्रेस सरकार वैष्णोदेवी यात्रेकरूंसाठी ५ सहस्र रुपयांचे साहाय्य करणार

काँग्रेसला हिंदूंसाठी खरेच काही करायचे असेल, तर अनेक गोष्टी आहेत; मात्र ‘आम्ही हिंदुविरोधी नाही, आम्हीही हिंदूंना साहाय्य करतो’, हे दाखवण्यासाठी अशा प्रकारची योजना काँग्रेसने आणून हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र हिंदू याला भुलणारे नाहीत, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे !

सांगली जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या रांगेचे शेवटचे टोक आणि महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणजे श्री सागरेश्वर !

सह्याद्री पर्वताच्या रांगेचे शेवटचे टोक म्हणजे सांगली जिल्ह्यातील दक्षिण मध्य रेल्वेवरील ताकारी रेल्वे स्थानकापासून ४ किलोमीटर अंतरावर देवराष्ट्रे गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ‘महाराष्ट्राची दक्षिण काशी’….

अमरनाथ यात्रा आणि तीर्थक्षेत्रे यांवर हिंदूंच्‍या नियंत्रणाची आवश्‍यकता !

पहलगाम मार्गे यात्रा करतांना पहलगाम, शेषनाग आणि पंचतर्णी येथे मुक्‍काम करावा लागतो. यातील प्रत्‍येक ठिकाणी श्राईन बोर्डाकडून ‘बेस कँप’ (छावणी) उभारलेले आहेत.