जोतिबा देवाच्या चैत्र  यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी

जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी

गेल्या २ दिवसांपासून भाविक विविध ठिकाणांहून डोंगरावर येत असून १० लाखांहून अधिक भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले.

वारकर्‍यांसाठी ‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगर’ शक्तीस्थळच ! – अतुल लिमये, सहसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

वारकर्‍यांसाठी ‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगर’ शक्तीस्थळच ! – अतुल लिमये, सहसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संत तुकाराम महाराजांच्या भूमीत पाचवा वेद निर्माण झाला आहे. याच साधुसंतांच्या विचारांवर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ गेली १०० वर्षे समाजाचे संघटन आणि राष्ट्र पुनरुत्थानाचे कार्य करत आहे.

स्वतःच्या मातृभूमीत दुय्यम दर्जाचे नागरिक ठरलेले हिंदू !

स्वतःच्या मातृभूमीत दुय्यम दर्जाचे नागरिक ठरलेले हिंदू !

शबरीमलाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र यांमध्ये रूपांतर करण्याच्या केरळ सरकारच्या योजनेमुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून भ्रष्टाचार, मंदिरांवरील राज्याचे नियंत्रण आणि सनातन धर्माला निर्माण झालेला धोका यांविषयी भक्तगण चिंता व्यक्त करत आहेत.

गोवा ही भोगभूमी नसून देवभूमी आहे !

गोवा ही भोगभूमी नसून देवभूमी आहे !

‘गोवा देवभूमी आहे’, हे देश-विदेशात कळण्यासाठी सरकारने ‘तीर्थाटना’साठी विविध स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक !

प्रभु श्रीरामाच्या पावलांचा मागोवा घेत देहली येथील अभ्यासकांची ओंकारेश्वर तीर्थक्षेत्राला (जळगाव) भेट !

प्रभु श्रीरामाच्या पावलांचा मागोवा घेत देहली येथील अभ्यासकांची ओंकारेश्वर तीर्थक्षेत्राला (जळगाव) भेट !

रावेर येथून ५ कि.मी. अंतरावर भोकर नदीकाठावर ओंकारेश्वर हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. वनवासकाळात प्रभु श्रीरामाने येथे शिवलिंग स्थापन केले, अशी आख्यायिका आहे. या तीर्थक्षेत्रस्थळी केंद्रीय पर्यटन मंत्रालयांतर्गत कार्यरत देहली येथील ‘रामायण परिपथ’चे अध्यक्ष डॉ. राम अवतार यांनी नुकतीच भेट दिली.

एस्.टी.समवेत ‘तीर्थाटन योजना’ राबवण्याचे परिवहन मंत्र्यांचे खासगी ट्रॅव्हल्सना आवाहन !

एस्.टी.समवेत ‘तीर्थाटन योजना’ राबवण्याचे परिवहन मंत्र्यांचे खासगी ट्रॅव्हल्सना आवाहन !

एस्.टी.च्या समवेत संयुक्तपणे धार्मिक स्थळांच्या भेटीचे आयोजन करावे, अशी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आस्थापनांना केले आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अल्प व्ययात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता येईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

इंद्रायणीच्या पात्रात सोडला जात आहे गटाराचा मैला !

इंद्रायणीच्या पात्रात सोडला जात आहे गटाराचा मैला !

नदीचे जल वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात, अनेक संतांचे अभंग जिच्या उल्लेखाविना पूर्ण होत नाहीत, अशा इंद्रायणी नदीमध्ये गटारांचे प्रदूषित पाणी सोडले जात आहे. इंद्रायणी नदी पुढे आळंदी आणि-देहू या तीर्थक्षेत्रात जाते, अशा या पवित्र नदीमध्ये आळंदी-देहू मार्गावरील कुदळवाडी-चिखली चौक येथे कारखान्यांतील रसायनयुक्त आणि घरांमधील सांडपाणीमिश्रीत मैला थेट सोडला जात आहे.

Uday Samant : तीर्थक्षेत्र आळंदीनजिक होणारे पशूवधगृह होऊ देणार नाही ! – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

Uday Samant : तीर्थक्षेत्र आळंदीनजिक होणारे पशूवधगृह होऊ देणार नाही ! – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठपूर्तीच्या निमित्ताने आळंदीत कृतज्ञता सोहळा आणि गौरव ग्रंथाचे प्रकाशन आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी बोलतांना त्यांनी ही ग्वाही दिली.

जैन तीर्थंकर प्रतिमा विटंबनेचा अल्पसंख्यांक आयोगाने घेतला आढावा !

जैन तीर्थंकर प्रतिमा विटंबनेचा अल्पसंख्यांक आयोगाने घेतला आढावा !

कुंडल येथील जैन तीर्थ क्षेत्रावरील भगवान पार्श्वनाथांची प्रतिमा आणि पद्मावतीदेवीची प्रतिमा यांची विटंबना केल्याच्या प्रकरणाचा ‘जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी बैठकीत आढावा घेतला.

‘कसाईमुक्‍त बाजार’ संकल्‍पना राबवा ! – मिलिंद एकबोटे

‘कसाईमुक्‍त बाजार’ संकल्‍पना राबवा ! – मिलिंद एकबोटे

श्रीक्षेत्र औंध या धर्मक्षेत्राची देवता ही महाराष्‍ट्रातील असंख्‍य कुटुंबांची कुलदेवता आहे; परंतु या ठिकाणी जनावरांच्‍या बाजारात पवित्र गोमाता पशूवधगृहासाठी खरेदी करण्‍यात येते. दुर्दैवाने हा प्रकार यात्रेच्‍या कालावधीत घडतो, हे अत्‍यंत क्‍लेशदायक आहे.