Bhojshala : भोजशाळेत हिंदूंकडून पूजा-अर्चा करण्यास प्रारंभ !
सध्या संपूर्ण धार शहर आणि भोजशाळा परिसरातील परिस्थितीवर पोलिसांकडून कडक लक्ष ठेवले जात आहे.
सध्या संपूर्ण धार शहर आणि भोजशाळा परिसरातील परिस्थितीवर पोलिसांकडून कडक लक्ष ठेवले जात आहे.
मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळा हे वाग्देवीचे मंदिर असल्याचा इंदूर उच्च न्यायालयाने दिलेला निर्वाळा हा स्वयंस्पष्टच आहे. अगदी एखादी अंध व्यक्तीही राजा भोजने उभारलेल्या या मंदिरातील पाषाणाला हात लावून ते मंदिर असल्याचे सांगू शकेल, इतके सर्व स्पष्ट आहे; पण. . .
भोजशाळा मशीद नव्हे, तर हिंदूंचे श्री वाग्देवी मंदिरच ! मान्यवरांचे अभिप्राय वाचा . . .
श्रीरामजन्मभूमी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे जरी मुसलमान या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात गेले, तरी न्यायालय हिंदूंच्याच बाजूने निर्णय देईल, हे पुरातत्व विभागाच्या पुराव्याने स्पष्ट होते !
बंगालमधील विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाही. भारतामधील घुसखोरी आणि आतंकवादी कारवाया या सर्व धोक्यांपासून भारताला वाचवणारा हा विजय आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा हिंदूंनी केलेला पराभव ही देशाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला नवी दिशा देणारी घटना आहे. या विजयामुळे बंगालमधील हिंदूंचे, तसेच देशाचे रक्षण होईल !
अधिवक्ता नागेश जोशी, अधिवक्ता अमेय प्रभुदेसाई, मुंबई येथून अधिवक्ता घन:श्याम उपाध्याय आणि अधिवक्ता योगेश देशपांडे या अधिवक्त्यांनी या प्रकरणी गौतम खट्टर यांची बाजू मांडली.
‘कांतारा : चॅप्टर १’ या चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात रणवीर सिंह यांनी चित्रपटातील ‘दैवा’ या पात्राची नक्कल केली होती. त्याने दैवाचा उल्लेख ‘स्त्री भूत’ असा केला होता. या विधानामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून रणवीर सिंह यांच्या विरोधात कर्नाटकात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
बेंगळुरू पश्चिम शहर महानगरपालिकेने शंकराचार्य जयंती साजरी करण्यासाठी सभागृह उपलब्ध करून न देण्याचा आदेश दिला होता. त्यावर हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती हे कधीच घटनाबाह्य अथवा अवैध होऊ शकत नाही, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने महानगरपालिकेचा आदेश रहित केला.
‘नाक दाबले की तोंड उघडते’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मद्रोही आणि धर्मांध यांच्यावर आर्थिक बहिष्काराचे अस्त्र उगारल्याविना ते ताळ्यावर येणार नाहीत, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून शिकले पाहिजे !