‘महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम २०२४’ कायद्याचे महत्त्व !
नेहमीच धर्मांधांचे अत्याचार झाकून ठेवून त्यांच्या कथित हितरक्षणासाठी गळा काढणार्या पुरोगाम्यांनी ‘हा कायदा हुकूमशाही आणणारा आहे, तसेच दलित, वनवासी आणि अल्पसंख्यांक यांच्यावर अत्याचार करणारा आहे’….