बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !

बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !

‘देशात ‘पॉक्सो’सारखे विविध कायदे असतांनाही दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे, तसेच पोलीस आणि प्रशासन यांच्या स्तरावरही पीडितांविषयी अनास्था दिसून येत आहे.

हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !

हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !

ऐपत नसतांना त्याने ३ मुले जन्माला घालावी आणि त्यांच्या मुलाचे पालकत्व एका हिंदूने घ्यावे, हे अनाकलनीय आहे.

तमिळनाडूचे माजी ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या विद्युत्  रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी !

तमिळनाडूचे माजी ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या विद्युत् रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी !

भ्रष्टाचाराचे अन्वेषण सीबीआयकडे देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !

वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !

मुंबई आतंकवादी आक्रमणातील आरोपी तथा सरकारने बंदी घातलेल्या एका आतंकवादी संघटनेचा सदस्य फहीम अर्शद युसुफ अन्सारी याने टॅक्सी चालवण्यासाठी पोलिसांकडे अनुमती मागितली; पण पोलिसांनी त्याला ती नाकारली.

‘ख्रिस्ती धर्मच एकमेव श्रेष्ठ’ असल्याचे सांगणार्‍या पाद्र्याची याचिका प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाकडून असंमत !

‘ख्रिस्ती धर्मच एकमेव श्रेष्ठ’ असल्याचे सांगणार्‍या पाद्र्याची याचिका प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाकडून असंमत !

‘ख्रिस्ती रेव्हरंड पाद्री विनीत व्हिन्सेंट परेरिया यांनी उत्तरप्रदेशातील एका प्रार्थनास्थळामध्ये प्रार्थनेच्या वेळी ‘ख्रिस्ती हाच एकमेव श्रेष्ठ धर्म आहे’, असे सांगितले. त्यामुळे अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला. 

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !

‘वर्ष २००२ मध्ये अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे रामलल्लाच्या चरणी ‘कारसेवा’ करून काही कारसेवक साबरमती एक्सप्रेसने स्वगृही परतत होते. त्या वेळी धर्मांधांनी गाडीला गोध्रा रेल्वेस्थानकाच्या अलीकडे थांबवले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !

‘भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कायम त्यांच्या पोरकटपणामुळे चर्चेत असतात. आता त्यांच्याविषयीच्या न्यायालयीन आदेशाचा पोरकटपणा समोर आला आहे. वर्ष २००३ मध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये ‘बॅकॉप्स लिमिटेड’ नावाचे आस्थापन चालू केले.

मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नोंदवलेला फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रहित !

मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नोंदवलेला फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रहित !

१० नोव्हेंबर २०१० या दिवशी ‘सोनी टीव्ही’वरील एका कार्यक्रमात हास्य कलाकार शेखर सुमन आणि भारती सिंह यांनी मुसलमानांशी संबंधित एका शब्दावर विनोद केला होता. या विनोदाला आक्षेपार्ह ठरवून मुसलमान समाजाने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.

गोवंशियाच्या हत्येच्या विरोधात उत्तरप्रदेश पोलीस, प्रशासन आणि उच्च न्यायालय यांची रास्त भूमिका !

गोवंशियाच्या हत्येच्या विरोधात उत्तरप्रदेश पोलीस, प्रशासन आणि उच्च न्यायालय यांची रास्त भूमिका !

‘होळीच्या दिवशी धर्मांधांनी उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील जंगलात गायीसह २ वासरांची हत्या केली. त्याचा सुगावा लागल्यानंतर आसपासच्या गावातील हिंदू संतप्त झाले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हे नोंदवले.

राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्याच्या आडून ‘भूमी जिहाद’ करणार्‍या धर्मांधांना प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाचा फटका !

राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्याच्या आडून ‘भूमी जिहाद’ करणार्‍या धर्मांधांना प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाचा फटका !

वैयक्तिक मालमत्तेच्या ठिकाणी बाहेरच्या गावातील लोकांना एकत्रित करून नमाजपठण केल्याने सामाजिक सुव्यवस्थेला धोका पोचत असेल, तर तेथे स्थानिक पोलीस वैयक्तिक मालमत्तेच्या ठिकाणी बाहेरच्या गावातील लोकांना एकत्रित करून नमाजपठण केल्याने सामाजिक सुव्यवस्थेला धोका पोचत असेल, तर तेथे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अनुमतीविना नमाजपठण करता येणार नाही.नाच्या अनुमतीविना नमाजपठण करता येणार नाही.