(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi
रस्त्यावर नमाजपठणाची मागणी करणार्याला आणि प्रत्यक्ष नमाजपठण करणार्यांना पकडून भारतातून हाकलून लावणेच आता आवश्यक झाले आहे !
रस्त्यावर नमाजपठणाची मागणी करणार्याला आणि प्रत्यक्ष नमाजपठण करणार्यांना पकडून भारतातून हाकलून लावणेच आता आवश्यक झाले आहे !
श्रीरामजन्मभूमी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे जरी मुसलमान या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात गेले, तरी न्यायालय हिंदूंच्याच बाजूने निर्णय देईल, हे पुरातत्व विभागाच्या पुराव्याने स्पष्ट होते !
‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या माध्यमातून गडद होत चाललेले हिरवेकरणाचे संकट पहाता हिंदूंनी प्रत्युत्तर देण्यास सिद्ध व्हावे !
नाशिक येथील बहुचर्चित ‘टी.सी.एस्.’ मधील कॉर्पाेरेट जिहादच्या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणी ‘एम्.आय.एम्.’चा माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर महानगरपालिकेच्या प्रशासनाने १३ मेच्या सकाळी बुलडोझर चालवून ते भुईसपाट केले.
जलील म्हणाले की, न्यायालयाने ७ दिवसांचा अवधी दिला असतांना २४ घंट्यांत कारवाई का केली ? शहरात ४० टक्के अनधिकृत बांधकामे असतांना केवळ मतीन पटेल यालाच लक्ष्य केले आहे. तुम्ही घर पाडू शकता; मात्र घर बांधण्याची ताकद आमच्यामध्ये आहे.
गुन्हेगारांना ‘धर्म’ असतो आणि त्यांना आश्रय देणारेही एका विशिष्ट मानसिकतेचे असतात, हे या प्रकरणातून पुन्हा सिद्ध झाले आहे. राष्ट्रविघातक कृत्य करणार्यांना कठोरात कठोर शिक्षाच द्यायला हवी. ही कारवाई कोणत्याही दबावाला न भुलता संबंधितांनी तडीस न्यायला हवी !
आतंकवाद्यांना आश्रय देणार्या ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ पक्षावर बंदी का आणू नये ? ‘भगवा आतंकवाद’ म्हणून आवई उठवणारे आता या पक्षाविषयी काही बोलणार नाहीत, हे जाणा !
छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतांनाचे चित्र झळकावलेले जसे मुसलमानांना चालत नाही, तसेच हिंदु मंदिरांचा विध्वंस करणार्या हिंदुद्वेष्ट्या औरंगजेबाचे चित्र झळकवलेले हिंदू खपवून घेणार नाहीत, हे ठणकावून सांगितले पाहिजे !
धर्मांध कशा प्रकारे आरक्षण व्यवस्थेचा लाभ घेऊन निवडून येतात आणि जनतेची फसवणूक करतात, हे जाणा ! निवडणूक आयोग आणि ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ पक्ष सहर शेख यांच्या विरोधात काय कारवाई करणार ?
निवडून येण्यापूर्वीच हिंसा करणारे काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यावर काय करतील?, याचा विचारच न केलेला बरा ! अशा पक्षावर बंदी घातली पाहिजे !