ऐतिहासिक पन्हाळगडावरील दगड परत पडले !
पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा गडाची सातत्याने पडझड होत आहे. या संदर्भात गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा गडाची सातत्याने पडझड होत आहे. या संदर्भात गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापालिका उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्री. गजानन महाजन गुरुजी, श्री. प्रसाद जाधव यांसह अन्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या ३ दिवसांपासून पाऊस अल्प झाल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे १३ ऑगस्टला रात्री बंद झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फूट १० इंच इतकी नोंदवली गेली. आलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी अल्प होईल.
‘हर घर तिरंगा’ अभियानात वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना देतांना मान्यवर तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि इतर
अलमट्टी धरणातून सध्या चालू असणारा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून तो २ लाख घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला आहे.
या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘सध्या चालू असलेल्या घडामोडींविषयी व्यापारी वर्गाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.’’
गेले ४ दिवस होत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने ४० फूट पातळी ओलांडली असून ती आता धोक्याच्या पातळीकडे म्हणजे ४३ फुटांकडे सरकत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पाणी आल्याने तो मार्ग पोलिसांनी बंद केला आहे.
या देश रक्षाबंधन सोहळ्यात ७५ शाळांसह ३५ महिला बचत गटांकडून ७० सहस्र राख्यांचे संकलन करण्यात आले. प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव श्री. राजेंद्र मकोटे यांनी केले.
पोलीस खात्याला कलंक ठरणार्या लाचखोर पोलिसांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
या प्रसंगी सातारा येथील समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांसह अन्य उपस्थित होते.