MNS Chief Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पवित्र गंगास्नानाचा अवमान !
गंगास्नानाला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असतांना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे कोट्यवधी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत !
गंगास्नानाला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असतांना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे कोट्यवधी हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत !
यास उत्तरदायी असणार्या संबंधितांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे, तरच असे अपप्रकार कुणी करू धजावणार नाही !
ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे विविध मान्यवर जिज्ञासू सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळाविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा लाभ घेत आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर चालू असलेल्या तिसर्या विश्व मराठी संमेलनाची सांगता २ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
जे इतकी वर्षे महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जिवावर अजित पवार, छगन भुजबळ मोठे झाले, त्या शरद पवारांना १० जागा मिळतात. ही न समजण्यापलीकडची गोष्ट आहे.
महाराष्ट्रात व्यवहारात मराठीचा वापर वाढण्यासाठी आंदोलने करावी लागणे, हे दुर्दैवी आहे. मराठी माणसांत स्वभाषेचा अभिमान जागृत झाल्याविना ही स्थिती पालटणार नाही !
मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाच्या विरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी त्याची नोंद घ्यावी. पहिल्यांदा समज द्या आणि जर दुसर्यांदा उल्लंघन केले, तर ध्वनीक्षेपक (भोंगे) जप्त करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त धनुर्विद्या युवा खेळाडू अजित लामखडे, तरुण युवा उद्योजक ऋषिकेश धर्मे यांना तुळशी रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
सार्वजनिक स्तरावर मराठीची गळचेपी होण्याला मराठीभाषिकांना मराठीचा अभिमान नसणेच कारणीभूत आहे !
दिलीप धोत्रे म्हणाले, ‘‘रेल्वे इंजिन’ला मतदान केल्याचे मतदार सांगत होता; पण निकाल धक्कादायक होता. याचा अर्थ ‘ई.व्ही.एम्.’ घोटाळा झाला आहे. त्यामुळे यंत्राच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.’’