सरकारी शाळांत होणार्या धर्मांतराविषयी दिशानिर्देश सिद्ध का केले नाहीत ?
शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यास कडाडून विरोध करणारी पुरोगामी टोळी तमिळनाडूच्या शाळांत करण्यात येणार्या हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही बोलत नाही !
शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यास कडाडून विरोध करणारी पुरोगामी टोळी तमिळनाडूच्या शाळांत करण्यात येणार्या हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही बोलत नाही !
– डीएमके सरकार का हिन्दूद्वेष समझें !
मदुराई (तमिळनाडू) येथील धर्मपूरम् अधीनम् या मठाच्या ‘पट्टिना प्रवेशम्’ या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाला प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. ‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा आहे.
आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. जगाला सनातन भारतीय संस्कृतीविना पर्याय नसतांना स्टॅलिन यांच्यासारखे लोक येत्या काळात कुठे असतील ? याचे त्यांनी चिंतन करावे !
सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अयोध्या मंडपमचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम किंवा विवाह यांचे आयोजन करणारे सभागृह सरकार कसे कह्यात घेऊ शकते ?
तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! सध्या हिप्पोक्रेटसच्या नावाने विद्यार्थी शपथ घेतात, तो पाश्चात्त्य वैद्य आहे; मात्र महर्षि चरक हे भारतीय आहे; मात्र जे जे हिंदूंचे आहे, ते नाकारण्याची द्रमुक सरकारची रित आहे. तीच या कृतीतून पुन्हा एकदा प्रकट झाली !
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे सरकार असल्याने तेथे अशा घटना घडल्यास आश्चर्य ते काय ? असे सरकार कधी चर्च आणि मशीद यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !
बलात्कार्यांचा भरणा असलेला पक्ष लोकांना कधी कायद्याचे राज्य देईल का ?
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्यामुळे तेथे धर्मांध ख्रिस्त्यांचे अशा प्रकारे सरकारी पातळीवर उदात्तीकरण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
तंजावर (तमिळनाडू) येथील लावण्या हिच्या आत्महत्येचे प्रकरण
ढोंगी नास्तिकतावादी द्रमुककडून नेहमीच हिंदुद्वेष प्रकट करण्यात येत असतो, त्यातलाच हा एक प्रकार आहे. हे तमिळनाडूतील हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !