पुणे जिल्‍ह्यातील ७१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू !

पुणे जिल्‍ह्यातील ज्‍योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर, तसेच पुण्‍याचे ग्रामदैवत  कसबा गणपति मंदिर यांसह ७१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी रत्नागिरी येथे १० मार्चला होणार महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

मंदिर न्यास अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी असून अन्य कुणाला सहभागी व्हायचे असल्यास ९४२२०५०५६०, ८९८३२६५७५९ या क्रमांकांवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून करण्यात आले आहे. 

भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे आवश्यक !

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’

संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा ! – बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा

विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत, चैतन्याचे स्त्रोत आहेत. ते टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मंदिरांचे पावित्र्य राखणे, संघटन करणे, सुव्यवस्थापन करणे हे सर्व कार्य ईश्‍वराचे अधिष्ठान ठेवून करणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी घेतली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शहा यांची भेट !

या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेला ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ श्री. विपुल शहा यांना भेट दिला. विपुल शहा म्हणाले, ‘‘शहरी नक्षलवाद’, तसेच ‘हलाल प्रमाणपत्र’ हे विषय संवेदनशील आहेत. यांवर चर्चा होणे आवश्यक आहे.’’

मंदिर सरकारीकरणमुक्त करण्यासाठी एकत्रित लढा देणार !

नागपूर येथील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात उपस्थित विश्‍वस्तांचा निर्धार !

आध्यात्मिक बळावरच हिंदु राष्ट्र स्थापन होणार ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद आणि अन्य समस्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. त्याचसमवेत प्रत्येक हिंदूने ‘स्वसंरक्षण कसे करावे ?’, हे शिकले पाहिजे.

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील !

शहरी नक्षलवाद देशासाठी घातक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी ‘महिलांच्या शौर्यजागृतीची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.