मंदिरांच्या संदर्भातील ‘नॅरेटिव्ह’ पसरवणार्‍यांची मते वेळीच खोडून काढली पाहिजेत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांतील २०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग..

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट ‘हिंदु शौर्य पुरस्कारा २०२५’ने सन्मानित !

रामराज्य स्थापनेसाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांना प्रतिज्ञाबद्ध होऊया का ? असा प्रश्न श्री. सुनील घनवट यांनी विचारल्यावर सर्व धर्मप्रेमींनी हात उंचावून त्यांना अनुमोदन दिले.

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कठोर कायदा करणार ! – मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !

छत्तीसगडमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात भारतातील सर्वांत प्रभावी कायदा आम्ही आणत आहोत.अशी माहिती मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांनी दिली.

अकोला येथील राष्ट्रभक्त अधिवक्ता अधिवेशनातील परिसंवाद !

या परिसंवादाच्या वेळी अधिवक्त्या दीपाली जानोरकर, अधिवक्ता अभिजीत बजाज, अधिवक्त्या (सौ.) सुनीता कपिले आणि अधिवक्ता शरद इंगळे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करणार !  – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

अकोला येथे ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ची करण्यात आली स्थापना !

मंदिरांच्या जागेवर दावा लावणारे वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा रहित करा ! – सुनील घनवट, राष्‍ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

अंत्री मलकापूर (जिल्‍हा अकोला) येथे ‘महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषद’ ! ४०० हून अधिक मंदिर विश्वस्‍त, प्रतिनिधी, पुरोहित, अधिवक्ते आणि मंदिर अभ्यासक सहभागी ! अकोला, २९ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे … Read more

मंदिरांत हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळणे आवश्यक ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

मंदिरांत हिंदूंना सनातन हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे केले. मनुदेवी, यावल (जिल्हा जळगाव) येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’त ते बोलत होते.

अनेक मंदिरांच्या भूमी बळकावणारा वक्फ कायदा रहित करा ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ यवतमाळ येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन

वक्फ कायद्याविषयी समस्त हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने शत्रू संपत्ती कायदा करून हिंदूंची संपत्ती कह्यात घेतली, तर भारत सरकारने वक्फ कायदा करून हिंदूंची संपत्ती बळकावण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला दिला.

वक्फ आणि ‘पूजा स्थळ’ हे कायदे रहित करा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

मंदिर महासंघाने चांगले कार्य हाती घेतले आहे. सर्वांनी मिळून शासनावर हिंदुहिताचे कायदे व्हावेत, यासाठी दबाव निर्माण करू शकतो.

हिंदूंची मंदिरे सरकारच्या जोखडातून मुक्त करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनो, धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवणार्‍या मंदिर संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी संघटित व्हा !