पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
‘नसरापूर येथे घडलेल्या घटनेवर जसा जलदगतीने न्याय मिळाला, तसाच शिंगवे पारगावचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे.
‘नसरापूर येथे घडलेल्या घटनेवर जसा जलदगतीने न्याय मिळाला, तसाच शिंगवे पारगावचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे.
पाकिस्तानस्थित गुंडाशी संपर्क असल्याच्या संशयावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही तरुणांची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे.
हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट आता ‘ॲपल टीव्ही’, ‘बूक माय शो’, ‘यू ट्यूब’ या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झाला आहे.
‘लव्ह जिहाद’ प्रकरणी कठोर कारवाई होत नसल्याने धर्मांध मुसलमानांचे फावते आणि अशा घटनांची वारंवारता वाढते. आता तरी शासनाने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तातडीनेलागू करणे अपेक्षित आहे !
अशी मागणी का करावी लागते ? शासनकर्त्यांना हे लक्षात येत नाही का ?
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सत्तेत असल्याने तेथील पोलिसांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ?
कोरोना काळातील दळणवळण बंदीचा अपलाभ घेत येथे पुन्हा विटा, वाळू आणि पत्रे आणून त्या ठिकाणी पुन्हा ‘हजरत पीर दावल मलिक’ नावाने अनधिकृत दर्गा उभारला.
‘नशा विरोधी संघर्ष अभियाना’च्या सौ. धनश्री केळशीकर यांनी वरळी येथील मृत्यूला कारणीभूत असणार्यांवर सनबर्नच्या आयोजकांवर आणि त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालणार्या भ्रष्ट प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची आणि ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.
बोपोडी येथील दर्गा पाडल्यानंतर उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी महापालिकेने गुपचूप कारवाई केल्याचा आरोप केला होता. त्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संताप व्यक्त करत आहेत.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आघातांच्या विरोधात संघटित होणार्या हिंदूंचे अभिनंदन ! अशा आंदोलनांसह काँग्रेस सरकारला मतपेटीद्वारेही उत्तर देणे आवश्यक आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !