अंतिम प्रभाग रचनेत योग्य पालट न केल्यास न्यायालयात जाणार ! – गणेश नाईक, आमदार
नियमानुसार नाला, मोठे पूल, मोठे रस्ते या सीमा घेण्याऐवजी छोट्या गल्ल्या यांची सीमारेषा ठरवली आहे. इमारतींचे, घरांचे, वस्त्यांचे विनाकारण विभाजन करण्यात आले आहे.
नियमानुसार नाला, मोठे पूल, मोठे रस्ते या सीमा घेण्याऐवजी छोट्या गल्ल्या यांची सीमारेषा ठरवली आहे. इमारतींचे, घरांचे, वस्त्यांचे विनाकारण विभाजन करण्यात आले आहे.
पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यास दिली नाही. त्यामुळे निषेध करत विहिंप आणि बजरंग दल यांनी निदर्शने केली.
राष्ट्राच्या संदर्भात निर्णय घेतांना ‘जग काय म्हणेल?’, असा विचार केला जात नाही. अमेरिका, रशिया, इस्रायल यांसारखे देश असा विचार करतांना कधीच दिसत नाहीत. ते ‘राष्ट्र सर्वाेपरि’ असाच विचार करून निर्णय घेतात आणि कृतीही करतात. इतकेच नव्हे, तर जागतिक व्यासपिठावर स्वतःची शक्ती दाखवून देतात. भारत स्वतःच्या संदर्भातही असा वागत नाही, हे अपेक्षित नाही.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका राज्यातील अधिकार्यांना सार्वजनिक संपत्तीची हानी करणार्या दंगलखोरांना नोटीस मागे घेण्यास भाग पाडले. दुसरीकडे कॅनडामध्ये शांततापूर्ण आंदोलनाला योग्य प्रक्रियेविनाच गुन्हेगार ठरवले जाते.
अमेरिका चीनचा शत्रू असल्याने चीनची फूस असल्यामुळे नेपाळकडून विरोध करण्यात येत आहे का ? याचा शोध अमेरिका घेेणार का ?
सरकारने आंदोलनकर्त्यांना दंड आणि कारागृहात टाकण्याची चेतावणी दिल्याने अमेरिकेच्या सीमेवरील चार ठिकाणांच्या आंदोलकांनी माघार घेतली होती; मात्र आंदोलनाचे मुख्य केंद्र असलेल्या ओटावा शहरातील आंदोलन ट्रकचालकांनी चालूच ठेवले होते.
सार्वजनिक ठिकाणी कुणालाही हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) परिधान करण्याची आवश्यकता नाही. महिलांनी घरातच हिजाब घालावा.
पानीपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, तरी त्यानंतर कोणत्याही मुसलमान आक्रमकाला पुन्हा भारतात आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही, हा इतिहासही तालिबानने लक्षात ठेवावा !
नाईकवाडे यांनी देवस्थान समितीमधील काही अनियमित गोष्टींवर चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
याला उत्तरदायी असणार्यांवर राज्यातील भाजप सरकारने कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !