हलक्या दर्जाचे आले-लसूण मिश्रण विकणार्या तिघांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड
हलक्या दर्जाचे आले-लसूण मिश्रण विकणार्यांना उत्तर गोवा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अन् न्यायनिर्णय अधिकारी यांनी प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हलक्या दर्जाचे आले-लसूण मिश्रण विकणार्यांना उत्तर गोवा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अन् न्यायनिर्णय अधिकारी यांनी प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तालुक्यातील माटणे येथे मोठ्या प्रमाणात दिसलेल्या मातीच्या साठ्याची छायाचित्रे काढणार्या तालुक्यातील ३ पत्रकारांना धमकावण्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी मातीचा साठा ज्या भूमीत करून ठेवला होता
पोलीस कर्मचार्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांना डिजिटल माध्यमाद्वारेच दंड भरण्याची शिक्षा का ?
अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने करवा चौथच्या संदर्भातील याचिका असंमत करून याचिकाकर्त्याना दंडही ठोठावला. त्यामुळे एक चांगला पायंडा पाडल्याविषयी उच्च न्यायालयाचे अभिनंदन केले पाहिजे !’
केवळ अशा प्रकारचा कायदा करून उपयोग नाही, तर शाळेपासून या संदर्भात शिक्षण दिले गेले पाहिजे !
मंदिर हटवण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करणारे पत्रकार कधील अवैध दर्गे, मशिदी किंवा चर्च हटवण्याची मागणी करत नाहीत !
महापालिकेलाच थकबाकीची नोटीस पाठवावी लागत असेल, तर प्रशासन अन्यवेळी कसा कारभार करत असेल ? याला उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
आज भारतभरात अनेक शहरांत नायलॉन धाग्यामुळे मनुष्य, प्राणी, पक्षी हे गंभीर घायाळ झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक जणांचे मृत्यूही झाले आहेत. असे असतांनाही उत्पादकांकडून विक्रेत्यांना परदेशात जाण्याचे आमीष दाखवून नायलॉन धाग्यांची विक्री करण्यात येत आहे.