संपादकीय : नौदलदिनाचा अन्वयार्थ !

भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून एक संदेश जगताला दिला आहे. तो केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्‍या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !

(म्हणे) ‘चीनशी स्पर्धा करण्यासाठीच भारत दुसरे स्वदेशी विमान वाहक जहाज बनवत आहे !’ – ‘ग्लोबल टाइम्स’

‘एखाद्या देशाच्या उदयामुळे आपल्यावर संकट ओढवू शकते’, या भयाने त्याच्याशी तुलना करून त्याला ही लेखण्याचा प्रयत्न केला जातो, असे मानसशास्त्र सांगते. चीनचाही हा केविलवाणा प्रयत्न …

चीनने खेळलेल्या डावामुळे म्यानमारचे लवकरच तुकडे होण्याचे संकेत !

विस्तारवादी चीनचे डावपेच लक्षात घेऊन भारताने सुद्धसज्ज होणे आवश्यक !

कोरोनासारख्या नव्या महामारीचा पुन्हा एकदा चीनमध्ये प्रारंभ !

कोरोनासारख्या महामारीचा धोका पुन्हा एकदा निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या महामारीचा प्रारंभही कोरोनाप्रमाणे चीनमधून झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची नोंद घेत जगभरात सतर्कतेची चेतावणी दिली आहे.

China Mosques : गेल्या ३ वर्षांत चीनमधील निंग्जिया प्रांतात १ सहस्र ३०० मशिदी करण्यात आल्या बंद !

अनेक मशिदींचे घुमट आणि मिनारे तोडली !
मुसलमान देशांचा सोयीस्कर कानाडोळा !

China never occupied foreign land : (म्हणे) ‘चीनचे अन्य देशांच्या १ इंच भूमीवरही नियंत्रण नाही !’

‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करणार्‍या चीनची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने शी जिनपिंग यांच्या असल्या थापांवर कोण विश्‍वास ठेवणार ?

पाकवर १० लाख ४० सहस्र कोटी रुपयांचे कर्ज, एक तृतीयांश कर्ज केवळ चीनने दिले !

स्वार्थाने बरबटलेल्या चीनवर वचक बसवण्यासाठी रशियापेक्षा चीनवर आर्थिक निर्बंध लादले गेले पाहिजेत. भारतावर दबाव निर्माण करणार्‍या अमेरिका, ब्रिटन आदी पाश्‍चात्त्य राष्ट्रांवर आता भारताने दबाव निर्माण करून चीनला एकटे पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

Indian Army In Maldives: भारतीय सैनिकांना देश सोडावा लागेल !

नवे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी इब्राहिम सालेह यांच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाला मालदीवसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. मोइज्जू हे चीनधार्जिणे असल्याचे सांगितले जात आहे.

America China Talks : अमेरिकेने तैवानला शस्त्र देणे बंद करावे ! – शी जिनपिंग

चीन अमेरिकेकडे अशी मागणी करू शकतो, तर भारताने चीनकडे ‘पाकिस्तानला शस्त्रे देऊ नये’, अशी मागणी केली, तर त्यात चुकीचे काय ?

दिवाळीच्या कालावधीत चीनला १ लाख कोटी रुपयांची फटका !

भारतियांनी कायमच अशी राष्ट्रनिष्ठा दाखवल्यास चीनला वठणीवर यायला वेळ लागणार नाही !