China Bribery Case : ३० वर्षांत ३ सहस्र कोटी रुपयांची लाच घेणार्‍या चीनच्या माजी अधिकार्‍याला फाशीची शिक्षा

China Bribery Case : ३० वर्षांत ३ सहस्र कोटी रुपयांची लाच घेणार्‍या चीनच्या माजी अधिकार्‍याला फाशीची शिक्षा

भारतात लाचखोरांना अशी शिक्षा कधी होणार ?

‘यू.एस्. इंडो-पॅसिफिक कमांड’चे ‘यू.एस्. पॅसिफिक कमांड’मध्ये नामांतर : भारतासाठी संदेश, परिणाम आणि पुढील दिशा

‘यू.एस्. इंडो-पॅसिफिक कमांड’चे ‘यू.एस्. पॅसिफिक कमांड’मध्ये नामांतर : भारतासाठी संदेश, परिणाम आणि पुढील दिशा

भारताचे महत्त्व न्यून झाले आहे का ? याचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन्ही आहे. प्रतिकात्मकदृष्ट्या काही प्रमाणात ‘हो’ असे उत्तर आहे. वास्तवात मात्र याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. असे का ?, ते पाहूया.

संपादकीय : भारतावरील टीकेचे वास्तव

संपादकीय : भारतावरील टीकेचे वास्तव

पेप्सिको’च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांनी भारताच्या व्यवस्थेसंदर्भात नुकतीच केलेली विधाने गांभीर्याने चर्चा करण्यासारखी आहेत. त्यांच्या कर्तृत्वाविषयी दुमत असण्याचे कारण नाही;

E-Rickshaws : रस्त्यावरील ई-रिक्शा बंद पाडणारे चिनी ‘मोबाईल ॲप्स’ सरकारने हटवले !

E-Rickshaws : रस्त्यावरील ई-रिक्शा बंद पाडणारे चिनी ‘मोबाईल ॲप्स’ सरकारने हटवले !

अनेक जण या ॲप्सच्या साहाय्याने ई-रिक्शा कुठूनही नियंत्रित करत होते आणि रस्त्यावरून चालणार्‍या ई-रिक्शा अचानक थांबवत होते. यामुळे अनेक प्रकारचे धोके वाढले होते.

भारताची प्रगती मंद गतीने; परंतु तेथे लोकशाही असणे, ही चांगली गोष्ट !

भारताची प्रगती मंद गतीने; परंतु तेथे लोकशाही असणे, ही चांगली गोष्ट !

पर्यटनाच्या माध्यमातून भारत त्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा वेळी नूई यांसारख्या यशस्वी भारतियाने त्याला मारक असे वक्तव्य करणे श्रेयस्कर नाही !

चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi

चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi

जनरल उपेंद्र द्विवेदी पुढे म्हणाले की, आत्मनिर्भरता आता केवळ एक धोरण राहिले नसून ती राष्ट्रीय सुरक्षेची पायाभूत आवश्यकता बनली आहे. युद्ध किंवा संकट या  परिस्थितीत देशाने स्वतःची शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि सैनिकी  तंत्रज्ञान यांसाठी इतरांवर अवलंबून राहू नये.

अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण  

अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण  

काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांत असा दावा करण्यात आला होता की, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशात घुसून भारतीय भूमीवर नियंत्रण मिळवले असून तेथे सैनिकी तळ उभारले आहेत; परंतु हे वृत्त चुकीचे आणि निराधार आहे, असे भारतीय सैन्याने अधिकृतरित्या स्पष्ट केले.

Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !

Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !

इराणकडे अशी क्षमता असल्यासच तो  स्थायी शांतता आणि सुरक्षा मिळवू शकतो. यामुळे विरोधी देश सैन्य कारवाई करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतील, असे मत इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘फार्स न्यूज’मध्ये ‘अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही’ या लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !

चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !

बांगलादेशाचे पंतप्रधान तारिक रहमान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात येथे झालेल्या भेटीमध्ये बांगलादेशातील मोंगला बंदराजवळ एक आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासाठी करार करण्यात आला.