संपादकीय : गुन्हा तशी शिक्षा !
शालेय जीवनापासूनच साधना, संस्कार आणि राष्ट्रप्रेम शिकवणे, हाच भ्रष्टाचार रोखण्याचा एकमेव उपाय !
शालेय जीवनापासूनच साधना, संस्कार आणि राष्ट्रप्रेम शिकवणे, हाच भ्रष्टाचार रोखण्याचा एकमेव उपाय !
भारतात लाचखोरांना अशी शिक्षा कधी होणार ?
भारताचे महत्त्व न्यून झाले आहे का ? याचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन्ही आहे. प्रतिकात्मकदृष्ट्या काही प्रमाणात ‘हो’ असे उत्तर आहे. वास्तवात मात्र याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. असे का ?, ते पाहूया.
पेप्सिको’च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांनी भारताच्या व्यवस्थेसंदर्भात नुकतीच केलेली विधाने गांभीर्याने चर्चा करण्यासारखी आहेत. त्यांच्या कर्तृत्वाविषयी दुमत असण्याचे कारण नाही;
अनेक जण या ॲप्सच्या साहाय्याने ई-रिक्शा कुठूनही नियंत्रित करत होते आणि रस्त्यावरून चालणार्या ई-रिक्शा अचानक थांबवत होते. यामुळे अनेक प्रकारचे धोके वाढले होते.
पर्यटनाच्या माध्यमातून भारत त्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा वेळी नूई यांसारख्या यशस्वी भारतियाने त्याला मारक असे वक्तव्य करणे श्रेयस्कर नाही !
जनरल उपेंद्र द्विवेदी पुढे म्हणाले की, आत्मनिर्भरता आता केवळ एक धोरण राहिले नसून ती राष्ट्रीय सुरक्षेची पायाभूत आवश्यकता बनली आहे. युद्ध किंवा संकट या परिस्थितीत देशाने स्वतःची शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि सैनिकी तंत्रज्ञान यांसाठी इतरांवर अवलंबून राहू नये.
काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांत असा दावा करण्यात आला होता की, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशात घुसून भारतीय भूमीवर नियंत्रण मिळवले असून तेथे सैनिकी तळ उभारले आहेत; परंतु हे वृत्त चुकीचे आणि निराधार आहे, असे भारतीय सैन्याने अधिकृतरित्या स्पष्ट केले.
इराणकडे अशी क्षमता असल्यासच तो स्थायी शांतता आणि सुरक्षा मिळवू शकतो. यामुळे विरोधी देश सैन्य कारवाई करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतील, असे मत इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘फार्स न्यूज’मध्ये ‘अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही’ या लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
बांगलादेशाचे पंतप्रधान तारिक रहमान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात येथे झालेल्या भेटीमध्ये बांगलादेशातील मोंगला बंदराजवळ एक आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासाठी करार करण्यात आला.