कोरोनामुळे चीनमधून परतलेल्या २० सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा व्हिसा देण्यास चीनचा नकार !
चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !
चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !
चीन या नौकेद्वारे भारताच्या संरक्षण यंत्रणांची माहिती मिळवण्याची शक्यता !
चिनी लढाऊ विमाने आणि ‘बाँबर्स’ यांना संयुक्त युद्धाभ्यासासाठी थायलंड येथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने १३ ऑगस्ट या दिवशी दिली.
भारतात चलचित्र (व्हिडिओ) पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या ‘व्हि.एल्.सी. मीडिया प्लेअर’ या चिनी संगणकीय प्रणालीवर बंदी घालण्यात आली आहे.
भारताने तैवानशी आर्थिक संबंध चालू ठेवून राष्ट्रीय हित जोपासणे आवश्यक !
चीन स्वतः उघूर मुसलमानांवर अत्याचार करत आहे, तर अन्य देशांतील जिहादी आतंकवाद्यांचा बचाव करत आहे, हा चीनचा दुटप्पीपणा आहे !
श्रीलंकेच्या झालेल्या आर्थिक दिवाळखोरीनंतर जागा झालेला बांगलादेश !
आतंकवाद आणि संघटित अपराध यांच्यातील संबंध नष्ट होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
वर्ष २०२० मध्ये भारताच्या गलवान खोर्यात चीनच्या सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षाचे प्रकरण
आगामी पुस्तकातून धक्कादायक खुलासा !
शत्रूराष्ट्राच्या भ्रमणभाष संचांच्या विरोधात भारत शासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. आता राष्ट्रप्रेमींनीही चिनी उत्पादनांवर बहिष्कार घातला पाहिजे !