मंदिरांचा पैसा लुटून जिहाद्यांना पुरवण्याचा डाव उघड !
केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक
केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक
अशा सूचना पोलिसांना का कराव्या लागतात ? हे सर्व पोलिसांना दिसत नाही का ? कि पोलीस याकडे दुर्लक्ष करतात !
अटक केलेले आरोपी उच्चशिक्षित आहे. या आरोपींनी ‘आयटी’, ‘सायबर’, विस्फोटक आणि बाँबस्फोटाचे प्रशिक्षण घेतले असल्याचे अन्वेषणातून उघड झाले आहे. या आरोपींचे ‘हँडलर’ विदेशात बसले आहे. त्यांना विदेशातून पैसा मिळत होता.
‘इसिस’ची ‘जागतिक विस्तारा’ची संकल्पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून आतंकवादाला सामोरे जात असलेल्या भारताला याचा मोठा धोका आहे. त्या दृष्टीने उग्रवाद आणि आतंकवाद संपवण्याकरता नियमितपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
एरव्ही ‘अल्पसंख्यांकांमधील अशिक्षितपणामुळे ते आतंकवादाकडे वळतात’, अशी ओरड करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? उलट अल्पसंख्यांक जेवढे अधिक शिक्षित, तेवढे अधिक कट्टर, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे !
राजधानी दमास्कसच्या ग्रामीण भागात ‘असयदा जैनब’ या महंमद पैगंबर यांच्या नातीचे थडगे असून शिया मुसलमानांमध्ये हे सर्वांत प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. याला लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला.
डॉ. अदनान अली याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्आयएकडून) कोंढवा परिसरातून २७ जुलै या दिवशी अटक करण्यात आली.
पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्या साहाय्यकांवर. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि ‘स्लिपर सेल’ यांच्याविषयीची निष्क्रीयता आणि उदासीनता, हीच याला मुख्य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्या सावटाखाली येऊ न देण्याचे आव्हान पोलीस पेलत आहे का ? याकडे गांभीर्याने पहावे लागेल !
या ठिकाणी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. इम्रान आणि त्याचे साथीदार आतंकवादी कट रचण्यासाठी या ठिकाणाचा वापर करत होते. जयपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.
जुबेर नूर महंमद शेख, असे पोलिसांनी कह्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून तो सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील रहिवासी आहे. गत १० वर्षांपासून तो पुणेे येथे स्थायिक असल्याची माहिती समजली आहे.