संपादकीय : पाताळयंत्री हिंदुभेदी पुरोगामी यंत्रणा !
हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !
हिंदूंचा खरा इतिहास त्यांना समजण्यापासून जे परावृत्त करत आहेत, ते सर्वच हिंदूंचे वैरी आहेत. त्यामुळे अशा वैचारिक आतंकवाद्यांचा वैचारिक समाचार घेऊन त्यांना बलहीन करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे !
अमृतसर (पंजाब) येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ च्या बाहेर २१ फेब्रुवारीच्या रात्री स्फोट झाला.
अमेरिकेत ट्रम्प यांचे सरकार आल्यावर तरी पन्नू आणि त्याच्या संघटनेवर कारवाई केली जाणार आहे का ? त्याला भारताच्या कह्यात दिले जाणार आहे का ? भारत यासाठी दबाव निर्माण करत आहे का ?
कॅनडा सरकारने स्थापन केलेल्या आयोगाने दिला निर्वाळा ! कॅनडातील जनता काळजीवाहू पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना जाब विचारणार आहे का ? कॅनडामध्ये त्यांच्यावर कॅनडाची अपकीर्ती केल्यावरून गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई होणार का ?
भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे महत्त्वाचे योगदान आहे. राज्यघटना प्रारूपाच्या (मसुद्याच्या) समितीतील ७ सदस्यांपैकी ३ ब्राह्मण होते.
अशा आतंकवाद्यांना पोसत रहाण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !
सकाळी उठल्यापासून भगवंताच्या स्मरणाने सर्व व्यवहार जाणीवपूर्वक धर्माचरणासह करणे, हे प्रत्येक ब्राह्मणाचे परमकर्तव्य आहे, असे मार्गदर्शन करवीर पीठाधीश्वर प.पू. विद्यानृसिंह भारती सरस्वती स्वामी यांनी येथे केले.
पारतंत्र्याचा रोग बरा करण्यासाठी केवळ राजकीय, केवळ सामाजिक वा केवळ धार्मिक अशी कोणतीच योजना करून भागत नाही.
खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाल्यानंतर खलिस्तान समर्थकांकडून विदेशात भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड, हिंदु मंदिरांची विटंबना असे अनेक प्रकार घडत आहेत.
जगभर पसरलेल्या खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ?