वात, पित्त आणि कफ समजून घेणे का आवश्यक आहे ?
‘शाळेत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकतो. एकदा का आपण हे मूलभूत प्रकार शिकलो की, मग आपल्याला व्यवहारातील कोणतीही गणिते करता येतात.
‘शाळेत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकतो. एकदा का आपण हे मूलभूत प्रकार शिकलो की, मग आपल्याला व्यवहारातील कोणतीही गणिते करता येतात.
वात, पित्त आणि कफ हे संपूर्ण शरीर व्यापून राहणारे आणि शरिरातील प्रत्येक कणात असणारे घटक आहेत. त्यांचे स्वरूप पुष्कळ व्यापक आहे.
थंडीच्या दिवसांत किंवा एरव्हीही सर्दी-कफ होणे, ही अतिशय सामान्य समस्या आहे. लहान मुले वातावरणात असणार्या विविध प्रकारच्या जीवाणूंशी लढा देत असल्याने त्यांना ठराविक काळाने सर्दी-कफ…..
‘कोजागरी पौर्णिमेला मध्यरात्री चंद्र माथ्यावर असतांना गच्चीत बसून दूध पिणे मनाला किती आल्हादकारक असते’, याचा अनुभव काही जणांनी घेतला असेलच.
‘आपण लहानपणी शाळेत अन्न साखळी शिकलेलो आठवते का ? काय होते तिच्यामध्ये ? पृथ्वीवर ऊर्जा सूर्यापासून मिळते.
वारा (वायु) आहे, म्हणून तर जीवन शक्य आहे. ‘केवळ ५ मिनिटे आपण वायूविना राहूया’, असे म्हटले, तर ते शक्य होईल का ?
आयुर्वेदाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवता येते. आयुर्वेद हे ईश्वरनिर्मित शास्त्र आहे. त्यामुळे आयुर्वेदाची मूलतत्त्वे शाश्वत आणि चिरंतन आहेत.
शरिरातील वात आणि कफ ‘शीत (थंड)’ गुणाचे, तर पित्त उष्ण (गरम) गुणाचे आहे. ‘एकमेकांच्या विरोधी गुणांचे हे वात, पित्त आणि कफ निरोगी शरिरात गुण्यागोविंदाने राहतात’, हीच तर भगवंताची लीला आहे.’
शरिरातील ‘वारा’ म्हणजे ‘वात’, ‘सूर्य’ म्हणजे ‘पित्त’ आणि ‘चंद्र’ म्हणजे ‘कफ’. हे वात, पित्त आणि कफ शरिरात ‘सर्वत्र’, म्हणजे प्रत्येक कणाकणात असतात. सर्व शरीरभर असणार्या वात, पित्त आणि कफ या तिघा जणांनाच संतुलित ठेवले, तर १०० वर्षे निरोगी रहाता येते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या लेखमालिकेतून अगदी बाळबोध भाषेत सर्वांना समजेल, अशा सोप्या पद्धतीने आयुर्वेद आपल्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. प्रतिदिन या लेखांचा अभ्यास करा आणि ते आचरणात आणून साधनेसाठी उत्तम आरोग्य मिळवा !’