रत्नागिरी जिल्ह्यात ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ होणार
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास साहाय्य होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास साहाय्य होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
शुद्ध आयुर्वेद आणि जीवनशैलीतील पालट यांच्या जोरावर रुग्णांना व्याधीमुक्त करणारे येथील नामवंत वैद्य मंदार भिडे मुंबईत रेल्वे फलाटावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
लहान मुले खायला नको म्हणत असतील, तर धाकाने किंवा टीव्हीचे आमीष देऊन खायला देऊ नये; पण त्याच वेळी हा कटाक्ष ठेवावा की, ते अन्य सटरफटरही खाणार नाहीत.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्त्रियांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढतांना दिसतात. ‘मूड स्विंग्स’ (मनाच्या स्थितीतील पालट), चिंता, चिडचिड, नैराश्य, झोपेचा त्रास या तक्रारी अनेक स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतात. यामागे केवळ मानसिक कारणे नसून ‘हार्मोनल’ पालट, आहार, जीवनशैली आणि भावनिक घटक यांचा एकत्रित परिणाम असतो.
उपवास शरिरासाठी किती लाभदायक आहे, हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केले, पण भारतीय संस्कृतीत ते प्राचीन काळापासूनच उपवास करण्याची पद्धत आहे !
प्रतिदिन दुपारी आणि रात्री जेवणामध्ये १-२ चमचे कच्चे खोबरेल तेल घ्यावे, तसेच जेवण झाल्याझाल्या १-२ चमचे हे तेल प्यावे.
मानसिक तणाव, अॅलर्जी, अपचन, किंवा कुपोषणामध्ये डोळ्याखालील त्वचा काळसर दिसते. चारोळी दुधात उगाळून लावावी. मंजिष्ठा दुधात उगाळून लावावी. जायफळ दुधात उगाळून लावावे.
संक्रांतीस तीळगूळ आणि तिळाचे लाडू थंडीत पचून तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यास, शरिरात ऊर्जा निर्माण करण्यास साहाय्यभूत ठरतात. वर्षाऋतूत पावसाळ्यात अग्नी मंद असतो; म्हणून बरेसचे उपवास त्या ऋतूत येतात.
रात्री झोपतांना डोक्याला भरपूर तेल लावल्यास शांत झोप लागते. तेल टाळूत जिरवावे. सकाळी अभ्यंगासाठी वापरतो, त्याप्रमाणे कापूरमिश्रित तेल डोक्याला लावावे.
येता-जाता उभ्या उभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही, हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.