स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग

स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्त्रियांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढतांना दिसतात. ‘मूड स्विंग्स’ (मनाच्या स्थितीतील पालट), चिंता, चिडचिड, नैराश्य, झोपेचा त्रास या तक्रारी अनेक स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतात. यामागे केवळ मानसिक कारणे नसून ‘हार्मोनल’ पालट, आहार, जीवनशैली आणि भावनिक घटक यांचा एकत्रित परिणाम असतो.

विज्ञानाने सिद्ध केले उपवासाचे महत्त्व !

विज्ञानाने सिद्ध केले उपवासाचे महत्त्व !

उपवास शरिरासाठी किती लाभदायक आहे, हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केले, पण भारतीय संस्कृतीत ते प्राचीन काळापासूनच उपवास करण्याची पद्धत आहे !

नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा !

नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा !

प्रतिदिन दुपारी आणि रात्री जेवणामध्ये १-२ चमचे कच्चे खोबरेल तेल घ्यावे, तसेच जेवण झाल्याझाल्या १-२ चमचे हे तेल प्यावे.

डोळ्यांखालील काळे डाग घालवण्यासाठी काय कराल ?

डोळ्यांखालील काळे डाग घालवण्यासाठी काय कराल ?

मानसिक तणाव, अ‍ॅलर्जी, अपचन, किंवा कुपोषणामध्ये डोळ्याखालील त्वचा काळसर दिसते. चारोळी दुधात उगाळून लावावी. मंजिष्ठा दुधात उगाळून लावावी. जायफळ दुधात उगाळून लावावे.

पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?

पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?

संक्रांतीस तीळगूळ आणि तिळाचे लाडू थंडीत पचून तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यास, शरिरात ऊर्जा निर्माण करण्यास साहाय्यभूत ठरतात. वर्षाऋतूत पावसाळ्यात अग्नी मंद असतो; म्हणून बरेसचे उपवास त्या ऋतूत येतात.

रात्री शांत झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावा !

रात्री शांत झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावा !

रात्री झोपतांना डोक्याला भरपूर तेल लावल्यास शांत झोप लागते. तेल टाळूत जिरवावे. सकाळी अभ्यंगासाठी वापरतो, त्याप्रमाणे कापूरमिश्रित तेल डोक्याला लावावे.

भूमीवर आसन ठेवून जेवायला का बसावे ?

भूमीवर आसन ठेवून जेवायला का बसावे ?

येता-जाता उभ्या उभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही, हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

प्रकृतीनुसार आहाराची योजना करा !

प्रकृतीनुसार आहाराची योजना करा !

‘आहार कसा घ्यावा ?’, याचे फारच सुंदर वर्णन आयुर्वेदात सांगितले आहे. ‘ताट वाढतांना डाळ-भात कुठे वाढावा, भाजी, कोशिंबिर, लोणचे, पोळी किंवा भाकरी कुठे आणि कशी वाढावी ?’, याचे ही वर्णन आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले आहे.

आयुर्वेदाचा अंगीकार करणे हा उपाय !

आयुर्वेदाचा अंगीकार करणे हा उपाय !

आयुर्वेद केवळ शरिराचीच नाही, तर मन आणि बुद्धीचेही उत्तम संगोपन व्हावे; म्हणून सात्त्विक अन्नाचा आग्रह धरते. असे म्हणतात की, आपण जसे खातो, तसे आपण होतो. सुदृढ मन, बुद्धी आणि शरीर हवे असल्यास उत्तम अन्न खाल्ले पाहिजे.

दातांचे आरोग्य !

दातांचे आरोग्य !

२ ते ४ चमचे काळे तीळ सकाळी चावून खाल्याने दातांचे आरोग्य सुधारते. म्हणून सर्वांनी हा उपक्रम अवश्य करावा.