मेरठ (उत्तरप्रदेश) येथे भ्रमणभाषचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीमध्ये ४ मुलांचा जळून मृत्यू
एका घरात भ्रमणभाषच्या स्फोटामुळे घराला आग लागली. यात ४ मुले आणि त्यांचे आई-वडील गंभीररित्या भाजले.
एका घरात भ्रमणभाषच्या स्फोटामुळे घराला आग लागली. यात ४ मुले आणि त्यांचे आई-वडील गंभीररित्या भाजले.
मुसलमान पक्षकारांना कधी अशा धमक्या येत नाहीत, हे लक्षात घ्या ! हिंदूंची मंदिरे वैध मार्गने मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार्यांना किती संकटांचा सामना करावा लागतो, याचेच हे एक उदाहरण आहे !
भ्रमणभाषचा ‘स्क्रीन’ पहाण्याची वाढत असलेली वेळ, ही एक गंभीर समस्या झाली आहे. याचा परिणाम सर्वांच्या सर्वांगीण विकासावर तर होतच आहे; पण विशेषकरून मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर ..
वैज्ञानिक उपकरणांच्या अतिरेकी आणि अनियंत्रित वापराचाच हा परिपाक आहे. संयमी आणि समाधानी जीवनासाठी अध्यात्माधारित वैज्ञानिक विकासच श्रेयस्कर आहे !
आतापर्यंत या पोर्टलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याकडून तांत्रिक अन्वेषण करून त्यांपैकी १०७ भ्रमणभाष शोधण्यात यश आले.
सध्या बहुतेक सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी चिंता सतावते आणि त्यावरून ते आपल्या मुलांविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना दिसतात. अप्रसन्नता कसली ? तर मुले सांगितलेले ऐकत नाहीत, ती दिवसरात्र भ्रमणभाष …
गेल्या वर्षात ५७ गुन्हे नोंद झाले असून २७ जणांना अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ, अश्लील पोस्ट यांच्या २४९ गुन्ह्यांची नोंद झाली असून १५२ जणांना अटक झाली.
आज जागतिक मानवसमूह भ्रमणभाषच्या एवढा आहारी गेला आहे की, त्याला अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करावे लागत आहे. अध्यात्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !
अमली पदार्थाच्या सेवनामुळे हा प्रकार घडल्याची सध्या चर्चा चालू आहे; मात्र याला अधिकृतरित्या पुष्टी मिळालेली नाही.