प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
अधिकृत वाहने उपलब्ध असतांना अनोळखी व्यक्तींसमवेत प्रवास करणे, किती धोकादायक आहे ? हे दर्शवणारे उदाहरण !
अधिकृत वाहने उपलब्ध असतांना अनोळखी व्यक्तींसमवेत प्रवास करणे, किती धोकादायक आहे ? हे दर्शवणारे उदाहरण !
या उत्सवातून तंत्रज्ञानावर मानवी नियंत्रण मिळवण्याचा संदेश देण्यात आला. मानवी नियंत्रण, म्हणजे मनावरील नियंत्रण. आज सामाजिक माध्यमांची आस्थापने तरुणांच्या मनावरच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात.
भ्रमणभाषवर केवळ संपर्क (कॉल) आणि लघुसंदेश सुविधा वापरणार्या ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) अशा भ्रमणभाष रिचार्ज प्लॅन्स आणण्याच्या सिद्धतेत आहे, ज्यामध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट नसेल.
अनेक जण या ॲप्सच्या साहाय्याने ई-रिक्शा कुठूनही नियंत्रित करत होते आणि रस्त्यावरून चालणार्या ई-रिक्शा अचानक थांबवत होते. यामुळे अनेक प्रकारचे धोके वाढले होते.
जेवण करतांना भ्रमणभाष, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांपासून पूर्णपणे लांब रहा.
‘ॲपल’च्या भ्रषणभाष संचांची निर्मिती भारतात होते. त्यामुळे भारत सरकारनेच ॲपलला याविषयी आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
सनातन संस्था मुलांसाठी विनामूल्य बालसंस्कारवर्ग घेते. आपल्या मुला-मुलींना तेथे पाठवू शकता. सनातन संस्थेने मुलांसाठी ग्रंथ प्रकाशित केले आहेत.
अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ जोनाथन हाईट यांनी वर्ष २०२४ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘द ॲन्क्शस जनरेशन’ या पुस्तकात म्हटले की, ‘स्मार्टफोन’ आणि सामाजिक माध्यमे यांचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये, विशेषतः मुलींमध्ये नैराश्य अन् चिंता वाढवतो.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुलांच्या लठ्ठपणाचा धोका महाराष्ट्रातही वाढत असल्याचे म्हटले आहे.
केवळ आवाहन न करता अशा प्रकारे फसवणूक करणार्यांना सायबर पोलीस अटक करून कठोर शिक्षा कधी करणार ?, हेही त्यांनी सांगावे !