उष्णतेवरून भारताची थट्टा, तर युरोपविषयी सहानुभूती दाखवली जात आहे !
मी सध्या पोलंडमध्ये आहे, जिथे तापमान कधीही विचार केला नव्हता अशा ३५ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. जेव्हा भारत उष्णता सहन करतो, तेव्हा त्याला ‘अपयश’ म्हणतात आणि जेव्हा पाश्चात्य जग उष्णता सहन करते, तेव्हा त्याला ‘शोकांतिका’ म्हटले जाते