दांभिकतेची अडगळ !

पराकोटीचा हिंदुद्वेष विरोधकांना खड्डयात घालणार ! ५०० वर्षांच्या संघर्षानंतर २२ जानेवारी या दिवशी भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण साजरा झाला. त्याचे मनापासून स्वागत करण्याऐवजी नेमाडे आणि इतर काही विघ्नसंतोषी मंडळी त्यात बिब्बा घालत आहेत.

हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे प्रयत्न चालूच !

धर्मांध मुसलमानांविषयी ढळढळीत दिसणार्‍या सत्याकडे दुर्लक्ष करून हिंदूंना अप्रत्यक्षपणे दूषणे देणार्‍यांचे संमेलन म्हणजे ‘एक हत्ती आणि सहा आंधळे’, यातलाच प्रकार म्हणावा लागेल !

हिंदू आणि त्यांचा धर्म याच्याविरुद्ध ही युद्धाची घोषणा आहे का ?

भारतामध्ये आता सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली जात आहे. याकडे हिंदूंनी दुर्लक्ष करू नये. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील हिंदूंची दयनीय स्थिती पहा. ती स्थिती भारतातील हिंदूंच्या नशिबी येऊ नये. असे झाले, तर मानवतेचा शेवटचा आशेचा किरण नष्ट होईल !

नक्षलवादाचे पोशिंदे !

बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्‍या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !

(म्हणे) ‘रामदास संत नव्हे, महाराष्ट्रातील जंत !’ – श्रीमंत कोकाटे

समर्थ रामदासस्वामी यांना जातीयवादी म्हणणारे आणि एकेरी संबोधणारे, हिंदु अन् ब्राह्मण द्वेष्टे श्रीमंत कोकाटे ! अन्य पंथियांमध्ये इतक्या खालच्या स्तराला जाऊन त्यांच्या श्रद्धास्थानांवर कुणी टीका केली, तर काय होते, याची सर्वांना कल्पना आहे ! हिंदु निद्रिस्त असल्यामुळेच कोकाटे यांच्यासारख्यांचे फावले आहे !

(म्हणे) ‘प्रक्षोभक भाषण करणार्‍या विक्रम पावसकर यांना अटक करा !’

या हिंसाचारात विक्रम पावसकर यांचा हात आहे, असे जर पुरोगामी आणि मुसलमान संघटना यांनी जाहीर केले आहे, तर पुन्हा सर्वसमावेशक सत्यशोधन समिती कशासाठी नेमायची आहे ? अशी चौकशी समिती नेमून पावसकर यांच्यासमवेत आणखी ४ हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचा विचार आहे का ?

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या अटकेसाठी पिंपरी येथे पुरोगामी संघटनांचा मोर्चा

पुढील १० दिवसांत पू. भिडेगुरुजी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद न झाल्‍यास राज्‍यव्‍यापी आंदोलन करण्‍याची चेतावणी दिली. विविध संघटनांच्‍या शिष्‍टमंडळांनी मागण्‍यांचे हे निवेदन पोलीस आयुक्‍तांना दिले.

हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्‍टे प्रा. हरि नरके यांचे निधन !

धर्मशास्‍त्राचा अभ्‍यास न करता हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांविरोधात त्‍यांनी अत्‍यंत धर्मद्रोही आणि एकांगी लिखाण केले. त्‍यांच्‍या हिंदुद्वेषी विचारांमुळे त्‍यांच्‍याशी त्‍याच विचारांची पुरोगामी मंडळी जोडली होती.

पुजार्‍यांना ‘उघडेबंब’ म्हणणारे छगन भुजबळ यांचे पाद्री, मौलवी यांच्या, तसेच मुसलमान महिलांच्या बुरख्यावर टीका करण्याचे धाडस आहे का ?

पुजार्‍यांना ‘उघडेबंब’ म्हणत हिणवण्याचे धाडस होते. मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्‍यांप्रमाणेच’ कमरेच्या वर वस्त्रे घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याचे धाडस भुजबळ यांच्यात आहे का ?

तपासयंत्रणांनी जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे ! – लेखक डॉ. अमित थडानी

शीव येथील षण्मुखानंद सभागृहात २९ एप्रिल या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.