प्रभु श्रीरामचंद्रांचा अवमान आता सहन केला जाणार नाही ! – प्रमोद मुतालिक

प्रभु श्रीरामचंद्रांचा अवमान आता सहन केला जाणार नाही ! – प्रमोद मुतालिक

प्रा. के.एस्. भगवान यांच्या प्रभु श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवर श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

‘श्रीराम हे दशरथाचे पुत्र नव्हते !’ – प्रा. के.एस्. भगवान

‘श्रीराम हे दशरथाचे पुत्र नव्हते !’ – प्रा. के.एस्. भगवान

असे संतापजनक वक्तव्य करणार्‍या या प्राध्यापकाचे डोके ठिकाणावर आहे का ? अशांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करेपर्यंत हिंदूंनी आंदोलन केले पाहिजे आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे !

संपादकीय : हिंदुद्वेषाचे धोरण !

संपादकीय : हिंदुद्वेषाचे धोरण !

सुधारणावादाच्या नावाखाली हिंदुद्वेषी धोरणे राबवणार्‍या साम्यवाद्यांना हिंदूंनी संघटितपणे विरोध केला पाहिजे !

संपादकीय : गोहत्या आणि सर्वाेच्च न्यायालय !

संपादकीय : गोहत्या आणि सर्वाेच्च न्यायालय !

‘गावो विश्वस्य मातर: ।’ (गाय ही विश्वाची माता आहे), असे आपल्या ऋषिमुनींनी अनादी काळापासून सांगितले आहे; मात्र दुर्दैवाने ज्या देशात गायीला देवत्व बहाल केले गेले, त्याच देशात गेल्या अनेक दशकांपासून गोमातेच्या रक्ताचा सडा पडत आहे.

संपादकीय : भोंदू पुरोगाम्यांपासून सावधान !

संपादकीय : भोंदू पुरोगाम्यांपासून सावधान !

शरद पवार यांना वारकरी धर्मांध वाटतात; पण त्यांना देशातील हिरवी धर्मांधता दिसत नाही !

ढोंगीबाबाच्या विळख्यात महाराष्ट्राचे पुरोगामी राजकारण !

ढोंगीबाबाच्या विळख्यात महाराष्ट्राचे पुरोगामी राजकारण !

‘काही दिवसांपूर्वी ‘मुलींना आपण पोथ्या पुराणे वाचण्यात अडकवून ठेवले. अन्यथा त्यांची पुष्कळ प्रगती झाली असती. खरेतर आपण मुलींना त्यांच्या लग्नाच्या वेळी राज्यघटनेची प्रत द्यायला हवी’, असे वक्तव्य करणार्‍या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

संपादकीय : ज्योतिषशास्त्रविरोधी प्रचार !

संपादकीय : ज्योतिषशास्त्रविरोधी प्रचार !

नाशिकमधील अशोक खरात नावाभोवती गेले काही दिवस माध्यमे फिरत आहेत. एका महिलेने त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर प्रत्येक दिवशी त्या व्यक्तीच्या अश्लील कारनाम्यांचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत.

निष्क्रीय सज्जन शक्तीमुळे देशाची हानी झाली ! – ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ

निष्क्रीय सज्जन शक्तीमुळे देशाची हानी झाली ! – ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ

आजच्या काळात रामराज्य पुन्हा आणण्यासाठी भरतासारखा त्याग अंगी बाणवणे आणि छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी प्रत्येक मातेने जिजाऊ होणे आवश्यक आहे.

‘भारतात सर्व जातीच्या लोकांना शिक्षण दिले जात होते’, याचा इंग्रजांनीच दिलेला पुरावा !

‘भारतात सर्व जातीच्या लोकांना शिक्षण दिले जात होते’, याचा इंग्रजांनीच दिलेला पुरावा !

‘भारतात मागासवर्गियांना शिक्षण दिले जात नव्हते’, असे म्हणणार्‍या पुरोगाम्यांना इंग्रजांनी प्रसिद्ध केलेला अहवाल चपराक होय !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद, सध्याच्या साहित्यिकांचा उद्दामपणा आणि हिंदु साहित्यिकांची होत असलेली उपेक्षा !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद, सध्याच्या साहित्यिकांचा उद्दामपणा आणि हिंदु साहित्यिकांची होत असलेली उपेक्षा !

प्रतिवर्षी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादाला कुठेही स्थान नसल्याचे आढळून आले आहे. तुर्की, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, अशा परकीय आक्रमकांना नमवून पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा निर्माण केली, ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी !