Nepal Royalist Movement : नेपाळमधील राजेशाहीच्या समर्थनार्थ चाललेल्या चळवळीत भारताची कोणतीही भूमिका नाही ! – डॉ. एस्. जयशंकर

नेपाळच्या परराष्ट्रमंत्री आरजू राणा देऊबा भारत दौर्‍यावर आल्या आहेत. यात नेपाळमधील राजेशाहीच्या समर्थनार्थ होत असलेल्या निदर्शनांवरही चर्चा झाली.

India Slams Pakistan In UN : पाकिस्तानची आतंकवादी मानसिकता सर्वांनाच ठाऊक असून ती पालटणार नाही !

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !

Jaffar Express Hijack Issue : आतंकवादाचे केंद्र कुठे आहे, हे जगाला ठाऊक आहे ! – भारत

जाफर एक्सप्रेस रेल्वे अपहरणामागे भारताचा हात असल्याचा पाकचा आरोप भारताने फेटाळला !

China India Relations : चीन आणि भारत यांच्यातील संबंधांची दिशा सकारात्मक ! – चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

चीनने काहीही म्हटले, तर तो विश्वासघातकी देश असल्याने त्याच्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि अमेरिका या देशांच्या दौर्‍याची फलनिष्पत्ती

भारतासह व्यापार वाढवून अमेरिकेला त्यांच्या देशात रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत. त्यासाठी भारताची जी प्रचंड मोठी मध्यमवर्गीयांची बाजारपेठ आहे, ती अमेरिकेच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ही हितसंबंधांची परस्परव्यापकता दोन्ही देशांचे संबंध बळकट करण्यास साहाय्य करील.

S Jaishankar On POK : पाकव्याप्त काश्मीर भारतात आल्यावर काश्मीरची समस्या कायमची सुटेल !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे लंडन येथे विधान

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टार्मर यांची घेतली भेट : युक्रेनविषयी चर्चा !

या वेळी पंतप्रधान स्टार्मर यांनी युक्रेन संघर्षावर ब्रिटनचा दृष्टीकोन मांडला. तसेच द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवणे आणि उभय देशांतील लोकांमधील देवाणघेवाणीत वृद्धी करणे यांवर चर्चा केली.

अमेरिकेचे ‘टेरिफ’ (आयात कर) अस्त्र आणि भारताची सिद्धता !

आताच झालेल्या ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीमुळे भारत अन् अमेरिका यांच्यात अनेक व्यापार करार झाले आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा ‘बूस्टर’ (गतीवर्धक) मिळेल.

India Bangladesh Relations : (म्हणे) ‘भारताला बांगलादेशाशी कोणत्या प्रकारचे संबंध हवे आहेत हे ठरवावे लागेल !’ – बांगलादेश

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्या विधानावर बांगलादेशाचे उद्दाम उत्तर

SC On Bangladeshi Hindus Security : बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आदेश देऊ शकत नाही !

खरेतर भारतातील हिंदूंना अशा प्रकारे न्यायालयात जावे लागू नये. केंद्र सरकारनेच बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे, अशीच जगभरातील हिंदूंची भावना आहे !