India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !

India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !

बांगलादेशातील गाईबांधा येथे प्रभु श्रीरामांच्या ८१ फुटी भव्य मूर्तीची निर्मिती धर्मांध मुसलमानांच्या विरोधामुळे थांबवली आहे. या घटनेमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून स्थानिक हिंदु समाजाने तेथे रस्त्यावर उतरून ‘मशाल मोर्चा’ काढत तीव्र निषेध नोंदवला आहे. या सर्व प्रकाराची गंभीर नोंद घेत भारताने वरील शब्दांत बांगलादेशाला सुनावले.

पाकिस्तानची उपरोधिक टीका : भारताचे चोख प्रत्युत्तर !

पाकिस्तानची उपरोधिक टीका : भारताचे चोख प्रत्युत्तर !

हिना रब्बानी खार यांची ही टिपणी ‘भूगोल आणि मुत्सद्देगिरी यांच्या आकलनापलीकडची म्हणजेच अडाण्यासारखी आहे. इंडो-पॅसिफिक हे केवळ एक नाव नसून ती एक पॅसिफिक महासागराची सुरक्षा थेट हिंदी महासागराच्या सुरक्षेशी जोडणारी धोरणात्मक संकल्पना आहे.

संपादकीय : ‘जय’शंकर !

संपादकीय : ‘जय’शंकर !

मारुति आणि श्रीकृष्ण हे भारताच्या परराष्ट्रनीतीचे आदर्श आहेत. यानुसार एस्. जयशंकर यांनी अनेक जागतिक व्यासपिठावर भारताविषयी अनेक आक्षेप घणाघाती युक्तीवाद करून मोडून काढले आहेत.

आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat

आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat

कोणत्याही देशाविषयी संघाचे कोणतेही स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही आणि संघ केंद्र सरकारच्या भूमिकेचेच पालन करतो, यावरही प.पू. भागवत यांनी भर दिला.

India Nuclear Weapons : भारताकडे अपेक्षेपेक्षा पुष्कळ अधिक अण्वस्त्रे असू शकतात ! – पाकिस्तान

India Nuclear Weapons : भारताकडे अपेक्षेपेक्षा पुष्कळ अधिक अण्वस्त्रे असू शकतात ! – पाकिस्तान

‘सिप्री’च्या अहवालामुळे पाकची वाढली चिंता

भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China

भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China

चीनच्या विस्तारवादी मानसिकतेमुळे त्याचे भारताशीच नव्हे, तर अनेक देशांशी संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे प्रथम त्याने अन्य देशांच्या भूभागांवरील दावे सोडून द्यावेत, तरच त्याचे अन्य देशांशी दृढ संबंध निर्माण होतील, असे चीनला ठणकावून सांगणे आवश्यक आहे !

भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation

भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation

बांगलादेशी घुसखोरीवर वेळीच लगाम लावणे का आवश्यक होते, हे अशा विरोधातून लक्षात येते. आता या बांगलादेशींची संख्या कोटींमध्ये आहे. यासाठी उत्तरदायी असणारी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी पक्ष आदींना उत्तरदायी ठरवून त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई झाली पाहिजे !

भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russian President Putin

भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russian President Putin

ते येथे वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी बोलत होते. या वेळीत्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आणि आर्थिक प्रगतीचेही कौतुक केले.

India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्‍या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत

India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्‍या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, सीमेसंदर्भातील सर्व सूत्रांवर चर्चा आणि निराकरण करण्यासाठी भारत अन् नेपाळ यांच्यात आधीपासूनच द्विपक्षीय यंत्रणा अस्तित्वात आहेत. सीमेचा प्रश्न दोन्ही देशांमधील विषय असून त्यात कोणत्याही तिसर्‍या पक्षाची आवश्यकता नाही.

नेपाळने अनेक ठिकाणी भारताची भूमी बळकावली ! – Nepal PM Balen Shah

नेपाळने अनेक ठिकाणी भारताची भूमी बळकावली ! – Nepal PM Balen Shah

नेपाळच्या पंतप्रधानांची संसदेत स्वीकृती
शहा यांना संपूर्ण नेपाळमधून विरोध