Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
बहरीन, जॉर्डन स्थित अमेरिकेच्या तळांवरील आक्रमणानंतर अमेरिकेकडूनही प्रत्युत्तर
बहरीन, जॉर्डन स्थित अमेरिकेच्या तळांवरील आक्रमणानंतर अमेरिकेकडूनही प्रत्युत्तर
भारत सध्या ४ देशांकडून युरेनियम खरेदी करतो. आता त्यात ऑस्ट्रेलिया या पाचव्या देशाचा समावेश झाला आहे. अणूऊर्जा आणि बाँब या दोन्हींसाठी युरेनियम आवश्यक असते.
भारताचे महत्त्व न्यून झाले आहे का ? याचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन्ही आहे. प्रतिकात्मकदृष्ट्या काही प्रमाणात ‘हो’ असे उत्तर आहे. वास्तवात मात्र याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. असे का ?, ते पाहूया.
‘पाकिस्तानकडे असलेले अणूबाँब फुटू शकतात का ?’, असा प्रश्न जगाला आहे. जर पाकला अणूयुद्धाची इतकीच खुमखुमी असेल, तर त्याने ते करून पहावेच !
तत्पूर्वी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची यांनीही इराणच्या जनतेवर किंवा नेतृत्वावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे तात्काळ आणि सडेतोड उत्तर दिले जाईल, असे म्हटले होते.
पाकने जे पेरले आहे, तेच तेथे उगवत असतांना स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी तेथील राज्यकर्ते भारताच्या नावाने खडी फोडत आहेत, हे स्पष्ट आहे !
बांगलादेशातील गाईबांधा येथे प्रभु श्रीरामांच्या ८१ फुटी भव्य मूर्तीची निर्मिती धर्मांध मुसलमानांच्या विरोधामुळे थांबवली आहे. या घटनेमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून स्थानिक हिंदु समाजाने तेथे रस्त्यावर उतरून ‘मशाल मोर्चा’ काढत तीव्र निषेध नोंदवला आहे. या सर्व प्रकाराची गंभीर नोंद घेत भारताने वरील शब्दांत बांगलादेशाला सुनावले.
हिना रब्बानी खार यांची ही टिपणी ‘भूगोल आणि मुत्सद्देगिरी यांच्या आकलनापलीकडची म्हणजेच अडाण्यासारखी आहे. इंडो-पॅसिफिक हे केवळ एक नाव नसून ती एक पॅसिफिक महासागराची सुरक्षा थेट हिंदी महासागराच्या सुरक्षेशी जोडणारी धोरणात्मक संकल्पना आहे.
मारुति आणि श्रीकृष्ण हे भारताच्या परराष्ट्रनीतीचे आदर्श आहेत. यानुसार एस्. जयशंकर यांनी अनेक जागतिक व्यासपिठावर भारताविषयी अनेक आक्षेप घणाघाती युक्तीवाद करून मोडून काढले आहेत.
कोणत्याही देशाविषयी संघाचे कोणतेही स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही आणि संघ केंद्र सरकारच्या भूमिकेचेच पालन करतो, यावरही प.पू. भागवत यांनी भर दिला.