महाकुंभ २०२५ : केवळ भारतातच शक्य होणारा आश्चर्यजनक सामाजिक सुसंवाद !
मागच्या वेळी हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याविषयी एक जर्मन विद्यार्थी मला म्हणाला, ‘‘एवढा मोठा आणि इतका शांत उत्सव जर्मनीमध्ये शक्य नाही. तिथे दारू पिणे आणि भांडणे झाली असती.
मागच्या वेळी हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याविषयी एक जर्मन विद्यार्थी मला म्हणाला, ‘‘एवढा मोठा आणि इतका शांत उत्सव जर्मनीमध्ये शक्य नाही. तिथे दारू पिणे आणि भांडणे झाली असती.
कुंभमेळा हा ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधासाठी समर्पित केले आहे, त्या अध्यात्माचे आधारस्तंभ मिळण्याचे स्थळ आहे.
भारतीय प्रसारमाध्यमांनी विणलेल्या भारतविरोधी जाळ्यात अडकतात आणि ‘आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत’, हे त्यांचे म्हणणे मान्य करतात. खरे म्हणजे ‘जगातील इतर अनेक जागांपेक्षा भारतात महिला अधिक सुरक्षित आहेत’, असे प्रसारमाध्यमांनी सांगितले पाहिजे.
हिंदु धर्म मानणार्या जर्मनीमधील लेखिका मारिया वर्थ यांनी प्रभु श्रीराम, श्रीराममंदिर, हिंदु धर्म आणि सध्याच्या स्थिती यांविषयी या लेखाद्वारे भाष्य केले आहे. ते येथे देत आहोत.
भारतामध्ये आता सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली जात आहे. याकडे हिंदूंनी दुर्लक्ष करू नये. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील हिंदूंची दयनीय स्थिती पहा. ती स्थिती भारतातील हिंदूंच्या नशिबी येऊ नये. असे झाले, तर मानवतेचा शेवटचा आशेचा किरण नष्ट होईल !
‘हिंदु धर्म हा खरोखरच श्रेष्ठ आहे’, हे जेव्हा स्पष्ट होईल, तेव्हा धर्मांतरित झालेल्यांना परत येण्याची इच्छा होईल !
हिंदूंच्या बाजूने एक मोठी शक्ती आहे, ती म्हणजे हिंदु धर्म सत्’वर आधारलेला आहे. हिंदु धर्म हाच मानवजातीसाठी उत्तम पर्याय आहे. त्यासाठी हिंदूंनी सर्वत्र जाऊन हिंदु धर्माची शिकवण आणि मूल्ये यांचा प्रचार अन् प्रसार करणे, ही काळाची आवश्यकता आहे.
‘भारतात इस्लामद्वेषाची परिसीमा’ या कार्यक्रमात अरूंधती रॉय यांनी केलेल्या भारतविरोधी टीकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण प्रसिद्ध करत आहोत.