लोकशाहीच्या स्वरूपात धर्मनिष्ठ आणि चारित्र्यवान नेतृत्वाची आवश्यकता !

लोकशाहीच्या स्वरूपात धर्मनिष्ठ आणि चारित्र्यवान नेतृत्वाची आवश्यकता !

भारतात धार्मिक जीवनशैली अस्तित्त्वात असल्यानेच समाजव्यवस्था टिकून आहे !

वैचारिक गोंधळाच्या सामाजिक माध्यमांच्या युगात मारिया विर्थ यांचे पुस्तक एक जागृती करणारा संदेश !

वैचारिक गोंधळाच्या सामाजिक माध्यमांच्या युगात मारिया विर्थ यांचे पुस्तक एक जागृती करणारा संदेश !

‘व्हाय हिंदु धर्म इज अंडर अटॅक बाय मुस्लीम्स, ख्रिश्चनस् अँड द लेफ्ट’, या हिंदु धर्माच्या अभ्यासिका आणि जर्मन लेखिका मारिया विर्थ यांच्या पुस्तकाचे एका शब्दात पुनरावलोकन करायचे, तर ‘निर्विवाद’ असे आहे….

Maria Wirth : ‘हिंदु धर्मावर मुसलमान, ख्रिस्ती आणि साम्यवादी हे आक्रमण का करतात ?’ हे पुस्तक प्रकाशित !

Maria Wirth : ‘हिंदु धर्मावर मुसलमान, ख्रिस्ती आणि साम्यवादी हे आक्रमण का करतात ?’ हे पुस्तक प्रकाशित !

जे एका जर्मन लेखिकेला लक्षात येते, ते हिंदूंना का लक्षात येत नाही ? हा त्यांचा नतद्रष्टपणा आहे. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘भारत ‘हिंदु राष्ट्र’च आहे’, असे म्हणणार्‍या आणि ख्रिस्ती असूनही हिंदु धर्माचा अभ्यास करणार्‍या मारिया वर्थ !

‘भारत ‘हिंदु राष्ट्र’च आहे’, असे म्हणणार्‍या आणि ख्रिस्ती असूनही हिंदु धर्माचा अभ्यास करणार्‍या मारिया वर्थ !

हिंदूंमध्ये अजूनही धार्मिक आचरण, धर्माचे बीज खोलवर रुजलेले आहे आणि कदाचित् हीच ती कारणे आहेत, ज्यामुळे हिंदु धर्म अन् हिंदू लोकांवर इतके तीव्र आक्रमणे केली जात आहेत !

महाकुंभ २०२५ : केवळ भारतातच शक्य होणारा आश्चर्यजनक सामाजिक सुसंवाद !

महाकुंभ २०२५ : केवळ भारतातच शक्य होणारा आश्चर्यजनक सामाजिक सुसंवाद !

मागच्या वेळी हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याविषयी एक जर्मन विद्यार्थी मला म्हणाला, ‘‘एवढा मोठा आणि इतका शांत उत्सव जर्मनीमध्ये शक्य नाही. तिथे दारू पिणे आणि भांडणे झाली असती.

कुंभमेळा : हिंदु धर्माची एक महान, जिवंत, प्राचीन परंपरा !

कुंभमेळा : हिंदु धर्माची एक महान, जिवंत, प्राचीन परंपरा !

कुंभमेळा हा ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधासाठी समर्पित केले आहे, त्या अध्यात्माचे आधारस्तंभ मिळण्याचे स्थळ आहे.

भारतातील बलात्कारांच्या घटनांवर जागतिक प्रसारमाध्यमे लक्ष का केंद्रित करत आहेत ?

भारतातील बलात्कारांच्या घटनांवर जागतिक प्रसारमाध्यमे लक्ष का केंद्रित करत आहेत ?

भारतीय प्रसारमाध्यमांनी विणलेल्या भारतविरोधी जाळ्यात अडकतात आणि ‘आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत’, हे त्यांचे म्हणणे मान्य करतात. खरे म्हणजे ‘जगातील इतर अनेक जागांपेक्षा भारतात महिला अधिक सुरक्षित आहेत’, असे प्रसारमाध्यमांनी सांगितले पाहिजे.

आजच्या रावणांविरुद्ध लढण्यासाठी श्रीरामाचे साहाय्य पाहिजे !

आजच्या रावणांविरुद्ध लढण्यासाठी श्रीरामाचे साहाय्य पाहिजे !

हिंदु धर्म मानणार्‍या जर्मनीमधील लेखिका मारिया वर्थ यांनी प्रभु श्रीराम, श्रीराममंदिर, हिंदु धर्म आणि सध्याच्या स्थिती यांविषयी या लेखाद्वारे भाष्य केले आहे. ते येथे देत आहोत.

हिंदू आणि त्यांचा धर्म याच्याविरुद्ध ही युद्धाची घोषणा आहे का ?

हिंदू आणि त्यांचा धर्म याच्याविरुद्ध ही युद्धाची घोषणा आहे का ?

भारतामध्ये आता सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली जात आहे. याकडे हिंदूंनी दुर्लक्ष करू नये. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील हिंदूंची दयनीय स्थिती पहा. ती स्थिती भारतातील हिंदूंच्या नशिबी येऊ नये. असे झाले, तर मानवतेचा शेवटचा आशेचा किरण नष्ट होईल !

बागेश्‍वर धाम (मध्‍यप्रदेश) येथील पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री म्‍हणजे भारतातील हिदूंचा आवाज !

बागेश्‍वर धाम (मध्‍यप्रदेश) येथील पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री म्‍हणजे भारतातील हिदूंचा आवाज !

‘हिंदु धर्म हा खरोखरच श्रेष्‍ठ आहे’, हे जेव्‍हा स्‍पष्‍ट होईल, तेव्‍हा धर्मांतरित झालेल्‍यांना परत येण्‍याची इच्‍छा होईल !