US-China tariff war : अमेरिकेवर लावले ८४ टक्के आयात शुल्क !
अमेरिकेने १०४ टक्के आयात शुल्क लावल्यानंतर आता चीनने पुन्हा प्रत्युत्तर देत अमेरिकेवर ८४ टक्के आयात शुल्क लावल्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेने १०४ टक्के आयात शुल्क लावल्यानंतर आता चीनने पुन्हा प्रत्युत्तर देत अमेरिकेवर ८४ टक्के आयात शुल्क लावल्याची घोषणा केली आहे.
चीनला अमेरिकेने धडा शिकवल्यानंतर चीनला भारताची आठवण होत आहे अन्यथा चीन भारताला जितका त्रास देता येईल तितका प्रयत्न करत आहे.
बांगलादेश भारतासाठी दुसरे पाकिस्तान झाले आहे. पाकला गेल्या ७८ वर्षांत भारताने सरळ केले नाही, तिच निष्क्रीयता बांगलादेशाच्या संदर्भात भारत दाखवत असल्यामुळेच युनूस अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस करत आहेत, हे भारताला धोक्याचे आहे !
चीनने काहीही म्हटले, तर तो विश्वासघातकी देश असल्याने त्याच्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नाही !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी चीनच्या विरोधात ‘टॅरिफ वॉर’ (कर शुल्क युद्ध) चालू केले आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंच्या आयातीवर २० टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने युनान प्रांतात ‘एल्.पी.ए.आर्.’ बांधले आहे. हे चीनच्या आक्रमकतेचे आणि त्याच्याकडे असलेल्या प्रगत यंत्रणेचे उदाहरण आहे.
चिनी सैन्याला भारताने वर्ष १९६७ मध्ये आणि वर्ष २०२२ च्या गलवान येथील संघर्षात धडा शिकला होता,त्यामुळे अशा सैन्याला पराभूत करणे अवघड नाही, हे भारतिया सैन्याला ठाऊक आहे !
धरणाच्या बांधकामामुळे भारताची चिंता वाढली आहे. विश्वासघातकी, धूर्त आणि भारतद्वेषी असणार्या चीनच्या या दाव्यावर कोण विश्वास ठेवणार ?
चीनमधील सर्वांत मोठे धरण ‘थ्री गॉर्जेस’ आहे. चीनमधील या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावला आहे; ज्यावर जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
चीनसारखा विश्वासघातकी देश जगाच्या पाठीवर नाही. त्यामुळे त्याने जे म्हटले त्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे आणि ते भारताला आता ठाऊक आहे !