कोरोनामुळे चीनमधून परतलेल्या २० सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा व्हिसा देण्यास चीनचा नकार !
चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !
चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !
चिनी लढाऊ विमाने आणि ‘बाँबर्स’ यांना संयुक्त युद्धाभ्यासासाठी थायलंड येथे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने १३ ऑगस्ट या दिवशी दिली.
भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसण्याऐवजी चीनने त्याच्या देशात भेडसावणार्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे ! भारतानेही आता चीनला शाब्दिक समज देण्यापेक्षा त्याला समजेल अशा भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे !
अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यानंतर चिडलेल्या चीनने पेलोसी यांना काळ्या सूचित टाकले. त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादले आहेत.
बलाढ्य चीनला रोखठोक उत्तर देणार्या छोटे बेट असणार्या तैवानकडून भारताने शिकले पाहिजे !
अमेरिकेलाही लक्ष्य करण्याची क्षमता चीनला प्राप्त !
चीन भारताच्या कुरापती काढण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे भारत नेहमीच बचावात्मक स्थितीत रहात आहे, हे अपेक्षित नाही ! भारतानेही चीनला कोडींत पकडण्यासाठी व्यूहरचना आखणे आवश्यक आहे !
चीनमध्ये ‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांनी बँक खात्यात जमा केलेली रक्कम ही ‘गुंतवणूक उत्पादन’च्या रूपात असल्याचे कारण देत ग्राहकांना ती काढता येणार नाही, असा निर्णय घेतल्यामुळे हेनान प्रांतात सहस्रो नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत.
भारतातील एकही शासनकर्ता भारतातील मुसलमानांना अशा प्रकारचे आवाहन करण्याचे धाडस करू शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे !
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी २ दिवसांपूर्वी वुहानला भेट दिली होती. कोरोनासंबंधी कार्याचा त्यांनी आढावा घेतला होता. ‘आणखी काही वर्षे चीनमध्ये ‘झीरो कोविड’ धोरण लागू राहील’, असे त्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते.