चीनने भारतासमवेत लिपुलेख खिंडीच्या वापराविषयीचा करार कोणत्या आधारावर केला ? : Nepal
नेपाळला चीनने भीक घातलेली नाही, याचा विचार नेपाळने केला पाहिजे ! यातून स्पष्ट होते की, नेपाळचा या जागेवरील दावा खोटा आहे, हे चीनने मान्य केले आहे !
नेपाळला चीनने भीक घातलेली नाही, याचा विचार नेपाळने केला पाहिजे ! यातून स्पष्ट होते की, नेपाळचा या जागेवरील दावा खोटा आहे, हे चीनने मान्य केले आहे !
चीनच्या विस्तारवादी मानसिकतेमुळे त्याचे भारताशीच नव्हे, तर अनेक देशांशी संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे प्रथम त्याने अन्य देशांच्या भूभागांवरील दावे सोडून द्यावेत, तरच त्याचे अन्य देशांशी दृढ संबंध निर्माण होतील, असे चीनला ठणकावून सांगणे आवश्यक आहे !
दोन विश्वासघातकी लोक एकत्र आल्यानंतर एकमेकांवर विश्वास ठेवतील, अशी कुणीतरी अपेक्षा व्यक्त करू शकेल का ? दोघांनी कितीही काही म्हटले, तरी यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही !
तज्ञांच्या मते, ही कारवाई राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग आहे. गेल्या काही वर्षांत चीनच्या सैन्य आणि संरक्षण आस्थापनेतील अनेक वरिष्ठ अधिकार्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात आरोप केला आहे की, जपानने प्लुटोनियम सिद्ध करण्याची क्षमता मिळवली आहे. जपानकडे आवश्यक ‘री-प्रोसेसिंग’ तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध आहे. चीनने त्याच्या या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी काही आकडेवारीही सादर केली आहे.
घटस्फोटाच्या वाढत्या प्रवृत्तीच्या मागे महिलांचे आर्थिक स्वतंत्र्य आणि सामाजिक स्वीकृतीतील वाढ, ही मुख्य कारणे आहेत, असे मत समाजशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
जेव्हा रोबोटॅक्सी अचानक थांबल्या, तेव्हा त्यांच्या ‘स्क्रीन’वर प्रणालीत बिघाड झाल्याचा संदेश दिसला. ‘५ मिनिटांत कर्मचारी पोचतील’, असाही संदेश दिसला. तथापि बराच वेळ कुणीच न आल्याने प्रवाशांनी स्वतःच एस्.ओ.एस्. बटण (धोका दर्शवणारी सूचना) दाबून ते गाडीतून बाहेर पडले.
‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करून भारताची सहस्रो चौरस कि.मी. भूमी बळकावणार्या चीनवर कोण विश्वास ठेवणार ? चीनने प्रथम तो भागीदार आहे, हे कृतीतून दाखवून द्यावे आणि मग बोलावे !
चीनची मानसिकता पहाता उद्या संपूर्ण काश्मीरच त्याचा भाग असल्याचा दावा त्याने केल्यास आश्चर्य वाटू नये !
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्या सातव्या धोरणात्मक चर्चेनंतर घोषित झालेल्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख आहे; मात्र पाकिस्तानच्या बाजूने चीनने कोणतीही भूमिका घेतलेली नाही.