रत्नागिरी जिल्ह्यात ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ होणार
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास साहाय्य होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास साहाय्य होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
एका रुग्णाच्या उपचारावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर कोपर भागाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे समर्थक यांच्याकडून आधुनिक वैद्यांना धक्काबुक्की अन् मारहाण करण्यात आली होती.
कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे.
या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना यांमुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश मिळावेत, अशी मागणी केली.
मोठ्या घरची, लाडावलेली ती मुलगी, मागितलेले लगेच मिळत असे. त्यामुळे प्रतिदिन ती ‘मॅगी’ खात असे. सकाळ-संध्याकाळ एकदा तरी ती ‘मॅगी’ खायची.
सरकारी नियमांचे पालन न करणारे आणि जनतेच्या आरोग्याची काळजी नसणार्या वैद्यकीय अधिकार्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
अशा प्रकारचे प्रसंग पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक !
ते पुढे म्हणाले की, जगातील सर्वांत मोठा आरोग्य कार्यक्रम ‘आयुष्मान भारत’ राबवणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. याचा मला अभिमान वाटतो. ही योजना समाजातील सर्वांत गरीब आणि दुर्बल घटक यांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा पुरवते.
रुग्णालयांची रुग्णांना औषध खरेदीच्या माध्यमातून लुटण्याची पद्धत अनेक ठिकाणी अनेक रुग्णालयात असते. अशा लुटारू रुग्णालयांना शोधून त्यांना टाळे ठोकले पाहिजे, तरच असा प्रकार कुणी करण्यास धजावणार नाही !
मुलाला मी ‘तू घरीच थांब’, असे सांगितल्यावर त्याने ते सहजतेने स्वीकारले. माझी कन्या सायली ही अत्यंत भावनाप्रधान असूनही तिने हा प्रसंग सहजतेने स्वीकारला.