‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने महिलांसाठी श्री गणपति अथर्वशीर्ष पठण !
हे पठण श्री गणपति मंदिर येथे होईल. महिलांनी पठणासाठी येतांना आसन, पाण्याची बाटली आणि अथर्वशीर्ष पुस्तिका आणावी, असे आवाहन ‘ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.
हे पठण श्री गणपति मंदिर येथे होईल. महिलांनी पठणासाठी येतांना आसन, पाण्याची बाटली आणि अथर्वशीर्ष पुस्तिका आणावी, असे आवाहन ‘ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.
अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा का दिली जाऊ नये ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
‘वायव्य परिवहन मंडळा’ने कोल्हापूर, इचलकरंजी, मिरजपर्यंत म्हणजेच कर्नाटकाच्या हद्दीपासून २० किलोमीटर अंतरापर्यंत शक्ती योजनेचा विस्तार केला आहे.
भारताचा इतिहास पहाता स्वबळावर कर्तृत्व गाजवणार्या महिलांची संख्या मोठी आहे. अशा कर्तबगार महिलांमुळे केवळ महिलांचेच नव्हे, तर समाजाचेही भले झाले आहे. त्यामुळे कर्तृत्ववान, विविध गुणांचा समुच्चय असणारी महिला केवळ राजकीयच काय, तर कुठलेही क्षेत्र गाजवू शकते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
या विधेयकाद्वारे महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा येथे ३३ टक्के जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या विधेयकावर चर्चा करतांना अनेक पक्षांनी त्याला पाठिंबा दिला.
‘नारी शक्ती वंदन’ या नावाने सादर करण्यात आलेल्या विधेयकामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांसाठी महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तरुणीचे चोरून व्हिडिओ काढून तिची फसवणूक करण्याचा धर्मांधाचा धूर्त डाव ओळखून त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे !
महिला पोलीस निरीक्षकास पोलीस ठाण्यात धक्काबुक्की होणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पदच आहे. महिला पोलीस कर्मचारीच जेथे सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्य जनता पोलिसांपासून सुरक्षित राहील का ?
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी सांगितले की, लिव्ह इन रिलेशनशिप या देशात विवाहसंस्था कालबाह्य झाल्यानंतरच सामान्य मानली जाईल.
वैदिक काळातील ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ५६) (अर्थ : जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.), हा श्लोक अनेक ठिकाणी म्हटला जातो. याचा अर्थ, ‘जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता वास करतात’, असा आहे.