तालिबानकडून सैन्याच्या तुकडीचे नाव ‘पानीपत’ ठेवून भारताला चिथावण्याचा प्रयत्न !
पानीपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, तरी त्यानंतर कोणत्याही मुसलमान आक्रमकाला पुन्हा भारतात आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही, हा इतिहासही तालिबानने लक्षात ठेवावा !
पानीपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, तरी त्यानंतर कोणत्याही मुसलमान आक्रमकाला पुन्हा भारतात आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही, हा इतिहासही तालिबानने लक्षात ठेवावा !
नाईकवाडे यांनी देवस्थान समितीमधील काही अनियमित गोष्टींवर चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
याला उत्तरदायी असणार्यांवर राज्यातील भाजप सरकारने कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
पुद्दुचेरी राज्यातील अरियांकुप्पम् सरकारी शाळेमध्ये एका मुसलमान विद्यार्थिनीने तिला वर्गात हिजाब घालण्याची अनुमती नाकारल्यामुळे ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या मुसलमान संघटनेने सरकारी शाळेबाहेर आंदोलन केले.
भारतात केवळ महाविद्यालयांमध्ये नियमानुसार हिजाब बंदी केल्यावर थयथयाट करणार्या पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकमध्ये हिंदूंना किती धार्मिक अधिकार देण्यात आले आहेत, हेही सांगितले पाहिजे !
यावरून मुसलमानांसाठी धर्मच प्रथम असतो, इतर सर्व गोष्टी दुय्यम असतात, हे सिद्ध होते. शिक्षणात मुसलमान मागास असल्याची ओरड करणारे आता याविषयी काही बोलतील का ?
भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे इराणमध्ये महंमद जवाद या २६ वर्षांच्या मुष्टीयुद्धपटूला (‘बॉक्सर’ला) फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
भारत सरकारकडून आतापर्यंत या आस्थापनावर कारवाई करणे अपेक्षित होते !
अशा भारतविरोधी आणि पाकप्रेमी आस्थापनावर, तसेच तिच्या उत्पादनांवर भारतियांनी बहिष्कार घातला पाहिजे ! केंद्र सरकारनेही या आस्थापनावर कारवाई केली पाहिजे, म्हणजे अन्य विदेशी आस्थापनांना अशा प्रकारची भारतविरोधी कृत्य करण्याची भीती वाटेल !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी ! हा निर्णय रहित करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !