टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
येथे १२ भूमाफियांनी एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या घराची तोडफोड केली आणि तेथील अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
येथे १२ भूमाफियांनी एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या घराची तोडफोड केली आणि तेथील अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीला भ्रमणभाष आणि संदेश (मेसेज) करून ‘जर तू बोलली नाहीस, तर गावात तुझी अपकीर्ती करीन. आई-वडिलांसह भावाला गायब करेन. घरच्यांना त्रास देईन’, अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
मुसलमानबहुल कोंढवा परिसरात सामाजिक कार्य करणार्या एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी मुसलमान फैयाज युसूफ खान याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
ऋषिका दत्ता ही महिला ‘इन्फ्लुएन्सर’ येथील ‘सोशल’ हॉटेलमध्ये भोजनासाठी गेली होती. तिने पटलावरील ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन करून खाद्यपदार्थांची मागणी दिली.
नामांकित ‘टी.सी.एस्.’ आस्थापनात जे काही घडले, तो एका सुनियोजित ‘व्यावसायिक जिहाद’चा भाग असल्याचे आता उघड झाले आहे. अशा प्रकारच्या घटनांची विषारी पाळेमुळे भूतकाळातील आपल्या ‘सर्वधर्मसमभाव’ नावाच्या आत्मघातकी धोरणात दडलेली आहेत.
शहरातील गांधीनगर पेठ भागात टंकलेखनाच्या शिकवणीवर्गाला जाणार्या २ सख्ख्या बहिणींचा भररस्त्यात विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. पीडित १६ वर्षीय तरुणी आणि तिची २० वर्षीय बहीण स्कूटीवरून
नाशिक येथील लैंगिक शोषण आणि धर्मांतर यांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कामगार आयुक्तालयाला जाग आली, असे म्हणायचे का ? कामगार आयुक्तालय नियमितपणे अशी पडताळणी करते का, याची माहितीही जनतेसमोर आली पाहिजे !
अशा वासनांध वाहनचालकांना तात्काळ कामावरून बडतर्फ करायला हवे !
उद्दाम धर्मांध ! श्रीरामपूर येथे भरदिवसा अल्पवयीन मुलींवर अत्याचार होणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
पोलिसांनी घतेलेला स्तुत्य निर्णय ! मुलांचे संगोपन आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याचे दायित्व हे पालकांचे आहे.