पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
‘नसरापूर येथे घडलेल्या घटनेवर जसा जलदगतीने न्याय मिळाला, तसाच शिंगवे पारगावचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे.
‘नसरापूर येथे घडलेल्या घटनेवर जसा जलदगतीने न्याय मिळाला, तसाच शिंगवे पारगावचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे.
धर्मांध कोणतेही असले, तरी त्यांची मानसिकता वासनांध आहे, हेच लक्षात येते. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
जर अशी घटना एखादा हिंदु साधू किंवा मंदिर यांच्या संदर्भात घडली असती, तर पुरोगामी आणि हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे यांनी थयथयाट केला असता; मात्र अशा घटनांत ते सोयीस्कर मौन बाळगतात. हाच त्यांचा दुटप्पीपणा आहे !
मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरून प्रवास करणार्या एका २१ वर्षीय हिंदु तरुणीचा खासगी बसमध्ये विनयभंग केल्याची घटना ३० जून या दिवशी उघडकीस आली आहे.
येथे १२ भूमाफियांनी एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या घराची तोडफोड केली आणि तेथील अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीला भ्रमणभाष आणि संदेश (मेसेज) करून ‘जर तू बोलली नाहीस, तर गावात तुझी अपकीर्ती करीन. आई-वडिलांसह भावाला गायब करेन. घरच्यांना त्रास देईन’, अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
मुसलमानबहुल कोंढवा परिसरात सामाजिक कार्य करणार्या एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी मुसलमान फैयाज युसूफ खान याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
ऋषिका दत्ता ही महिला ‘इन्फ्लुएन्सर’ येथील ‘सोशल’ हॉटेलमध्ये भोजनासाठी गेली होती. तिने पटलावरील ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन करून खाद्यपदार्थांची मागणी दिली.
नामांकित ‘टी.सी.एस्.’ आस्थापनात जे काही घडले, तो एका सुनियोजित ‘व्यावसायिक जिहाद’चा भाग असल्याचे आता उघड झाले आहे. अशा प्रकारच्या घटनांची विषारी पाळेमुळे भूतकाळातील आपल्या ‘सर्वधर्मसमभाव’ नावाच्या आत्मघातकी धोरणात दडलेली आहेत.
शहरातील गांधीनगर पेठ भागात टंकलेखनाच्या शिकवणीवर्गाला जाणार्या २ सख्ख्या बहिणींचा भररस्त्यात विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. पीडित १६ वर्षीय तरुणी आणि तिची २० वर्षीय बहीण स्कूटीवरून