थोडक्यात महत्त्वाचे !
मालवणी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली. पोलिसांनी १० किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.
मालवणी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली. पोलिसांनी १० किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.
बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांची वारंवारता पहाता जोपर्यंत असे करणार्यांना तात्काळ कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणे कठीण आहे !
असे वासनांध प्राचार्य आणि संस्था विद्यार्थ्यांना काय शिकवणार ? असा प्रश्न निर्माण होतो ! शैक्षणिक क्षेत्रामध्ये घडणार्या अशा घटना पहाता समाजाची नीतीमत्ता आणि नैतिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे लक्षात येते !
हिंदूंचा असा एकही सण नाही जेव्हा देशात धर्मांध मुसलमान त्याला विरोध करत हिंदूंवर आक्रमण करत नाहीत, तरीही देशात ‘मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड केली जाते !
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना कशा घडतात ? पाकिस्तान आणि बांगलादेश नाही, तर भारतात अशा घटना सातत्याने घडणे हिंदूंना लज्जास्पद !
देशात अल्पसंख्य असणारे सर्वच गुन्ह्यांत बहुसंख्य कसे ? याचा अहवाल आता कुणी समाजसेवी संस्था बनवेल का ?
अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! प्रत्येक वेळी महिला किंवा मुलींवर अत्याचार करण्यामध्ये धर्मांधच पुढे असतात, हे संतापजनक !
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे पोलिसांना प्रश्न
वासनांध मुसलमान ! भारतात महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये अशांचीच नावे वारंवार पुढे का येतात ? अशांवर सरकार काय कारवाई करणार ?