(म्हणे) ‘भारतात शरीयत राजवट लागू होणार !’ – मौलाना तौकीर अहमद

‘तबलिगी जमात’चे मौलाना तौकीर अहमद यांचे फुत्कार ! थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याचे धाडस दाखवणारे मौलाना सर्वसामान्य हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत नसतील कशावरून ?

अमरावती येथील उमेश कोल्हे यांची तबलिगी जमातने हत्या केल्याचे उघड !

‘तबलिगी जमात’ वर सौदी अरेबियाची बंदी ! ‘जिहादी आतंकवादाच्या प्रवेशद्वारांपैंकी एक’ आणि ‘समाजासाठी धोकादायक’ असा ठपका संघटनेवर ठेवण्यात आला आहे. या घटनेतून बोध घेऊन सरकार आतातरी तबलिगी जमातवर भारतात बंदी घालणार का ?

‘तबलिगी जमात’वर भारतातही बंदी घाला ! – विहिंपची मागणी

तबलिगी जमातवर सौदी अरेबियाप्रमाणेच भारतातही बंदी घालावी, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेने केली आहे. तसेच तिचे समर्थन करणारे ‘दारूल उलूम देवबंद’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अंतर्गत युद्ध केव्हा जिंकणार ?

कोरोनाशी लढण्यासाठी सूक्ष्मस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे साधना केली पाहिजे. हिंदु धर्मांत असे अनेक यज्ञ, होमहवन आणि मंत्र आहेत, ज्यांमुळे सूक्ष्म विषाणूंचा नाश होतो. त्याचे आयोजन करण्यासह पालन केले पाहिजे.

कुंभमेळ्याची तुलना मरकज प्रकरणाशी करू नका ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत

कुंभमेळा आणि तबलिगी जमात या दोन प्रकरणांची तुलना करू नका. हरिद्वारमध्ये गंगानदीच्या किनारी १६ पेक्षा अधिक घाट आहेत. यांची तुलना देहलीच्या निझामुद्दीन मरकजशी करू नका.

देहलीतील निजामुद्दीन मरकजमध्ये तबलिगींच्या प्रवेशावर निर्बंध घालता येणार नाहीत !

निजामुद्दीन मरकज परिसराची निरीक्षकांच्या माध्यमांतून पहाणी करून किती लोकांना एका वेळी तिथे प्रार्थना करता येऊ शकते, यासंदर्भातील अहवाल स्थानिक प्रशासनाला सादर करण्यास न्यायालयाने सांगितले.

‘ओसीआय’ कार्डधारकांना तबलिगी किंवा मिशनरी यांसंदर्भात भारतात कार्य करायचे असल्यास अनुमती आवश्यक ! – केंद्र सरकारचा नवा नियम

ओसीआय कार्डधारक विदेशी नागरिकांना भारतात तबलिगी, मिशनरी अथवा पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करायचे असल्यास त्यांना ‘फॉरेन रिजनल रजिस्टे्रशन ऑफीस’कडून विशेष अनुमती घ्यावी लागणार !

देशात कोरोनाचा संसर्ग पसरवला ! – परदेशी तबलिगींची न्यायालयात स्वीकृती

तबलिगी जमातच्या लोकांनी देशातील दळणवळण बंदीचे उल्लंघन करत देशभरात विविध ठिकाणीच्या मशिदींमध्ये प्रवास केल्याने कोरोनाचा संसर्ग देशात झाला होता.

हिंसेला प्रवृत्त करणार्‍या दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांवर बंदी घाला ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुणाला हिंसेसाठी भडकवणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे; पण केंद्र सरकारने याविषयी काहीच पावले उचलेली नाहीत, असे दिसते’, अशा शब्दांत न्यान्यालयाने अप्रसन्नता व्यक्त केली.

शेतकरी आंदोलनाची स्थिती तबलिगी जमातसारखी होऊ नये !  

न्यायालयाला अशी चिंता व्यक्त करावी लागते, याला पोलीस, प्रशासन आणि शेतकरी उत्तरदायी आहेत ! सामान्य लोकांकडून दंड वसूल करणारे प्रशासन आणि पोलीस येथे गांधी यांच्या माकडांप्रमाणे कृती करत आहेत, तसेच नियम भंग करणारे शेतकरीही जनताविरोधी कृती करत आहेत !