भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !
चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
कावड यात्रेमुळे वाहतूक कोंडी होत नसतांना जाणीवपूर्वक असे विधान करून हिंदूंना दोषी ठरवण्याचा प्रयत्न शौकत अली करत आहेत. कावड यात्रा वर्षातून एकदाच होते, तर नमाज प्रतिदिन ५ वेळा होत असते, त्याविषयी ते बोलत नाहीत !
एम्.आय.एम्.’ पक्षाच्या वतीने मिरज शहरात टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने क्रांतीज्योत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस जैलाब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात, तसेच अन्य उपस्थित होते.
ओवैसी आणि यादव यांनी एका कार्यक्रमात ज्ञानव्यापी प्रकरणावरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा. त्यास न्यायालयाने मान्यता दिली.
हिंदूंच्या विरोधात अश्लाघ्य विधाने केल्याचे प्रकरण
कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना राज्याच्या राजधानीत पोलीस इतके निष्क्रीय रहात असतील, तर ही हिंदूंसाठी धोक्याचीच घंटा आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! अशा निष्क्रीय पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !
येथील एम्.आय.एम्. पक्षाच्या कार्यालयावर १० ते १२ अज्ञातांनी आक्रमण केले असून त्यात दोन जण गंभीर घायाळ झाले आहेत. आक्रमणकर्त्यांनी कार्यालयात घुसून लोखंडी रॉड, तलवारींसह धारदार शस्त्रांनी २ कार्यकर्त्यांवर आक्रमण केले.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असद्दुदीन ओवैसी यांच्यावर गोळीबार करणार्या दोघांना सशर्त जामीन देण्यात आला आहे.
राष्ट्रीय प्रतीक असणार्या या अशोक स्तंभाचे वजन ९ सहस्र ५०० किलो इतके आहे. साडेसहा मीटर उंच असणारा हा स्तंभ कास्य धातुपासून बनवण्यात आला आहे. हा स्तंभ बसवण्यासाठी ६ सहस्र ५०० किलो वजनाचा स्टीलचा चबुतरा बनवण्यात आला आहे.
औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ कधीच होऊ देणार नाही. या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयातही लढाई लढणार आहोत. लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी समिती स्थापन करण्यात येईल.