Owaisi On Muslim Population : (म्हणे) ‘देशात मुसलमान लोक सर्वाधिक गर्भनिरोधकाचा वापर करतात !’ – असदुद्दीन ओवैसी

‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे ओवैसी ! वर्ष १९५० मध्ये देशात ९ टक्के असणारे मुसलमान आज १४ टक्क्यांहून अधिक, म्हणजे २० कोटी झाले आहे, तर हिंदू ८४ टक्क्यांवरून ७८ टक्क्यांवर आले आहेत. ही सरकारी आकडेवारी आहे. हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !

संपादकीय : रझाकार जिवंत आहेत….!

रझाकारी मानसिकतेचे एम्.आय.एम्.सारखे पक्ष भारतात असणे, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक !

संपादकीय : … असे ‘शहीद’ भारताचे पाकिस्तान करतील !

धर्मांतर किंवा बळजोरी करून धर्म वाढवण्याची शिकवण हिंदूंच्या कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. ओवैसींसारखी नेते मंडळी मुसलमानांना धर्मांधतेकडे नेत आहेत. यामध्ये ना मुसलमानांचे हित आहे, ना भारताचे, हे मुसलमानांनी समजून घ्यायला हवे.

भाग्यनगर (तेलंगाणा) लोकसभा मतदारसंघातील ६ लाख मतदारांची नावे निवडणूक आयोगाने हटवली

निवडणूक आयोगाने भाग्यनगर लोकसभा मतदारसंघातील अनुमाने ६ लाख मतदारांची नावे हटवली आहेत. वगळलेली नावे मरण पावलेल्या व्यक्ती, इतरत्र स्थायिक झालेले नागरिक किंवा बनावट होती.

Owaisi Challenges CAA : सीएएच्या विरोधात असदुद्दीन ओवैसी सर्वोच्च न्यायालयात !

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात एम्.आय.एम्.चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.

महबूबनगर (तेलंगाणा) येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून केली २१ भटक्या कुत्र्यांची हत्या : ५ कुत्रे घायाळ

देशात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. त्यावर कुणी कायदा हातात घेऊन अशी कृती करत असेल, तर ते सरकारचे अपयश आहे. या समस्येवर सरकारने तातडीने उपाय काढणे आवश्यक आहे !

Puja Started At Gyanvapi : ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

तळघराच्या ठिकाणी काशी विश्‍वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास

असा बाणेदारपणा किती जन्महिंदु आमदार दाखवतात ?

एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची तेलंगाणाच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी आक्षेप घेत ‘ओवैसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही’, अशी घोषणा केली आहे.

तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत पोलिसांना धमकी दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.