श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात ‘हेरिटेज’ खांबांद्वारे भाविकांसाठी श्रवणीय आध्यात्मिक संगीताचे प्रसारण !
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात १२० ‘हेरिटेज’ खांब उभारण्यात आले आहेत.
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात १२० ‘हेरिटेज’ खांब उभारण्यात आले आहेत.
नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी जनसुराज्य विधेयक आवश्यक आहे. हे विधेयक राज्यघटनेच्या विरोधात नाही.
समुद्राला येत असलेल्या उधाणामुळे तालुक्यातील तळाशील संरक्षक बंधारा नसलेल्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे.
वेळेचे पालन न करणारे शासकीय अधिकारी जनतेची कामे कधीतरी वेळेत करतील का ?
सत्तरी तालुक्यात सुर्ल गावामध्ये होऊ घातलेला ‘सुर्ला लक्झरी रिसॉर्ट’, मोले येथील प्रस्तावित पर्यटन विस्तार प्रकल्प आणि मोले वन्यजीव अभयारण्य क्षेत्राजवळ कोळशाची वाहतूक करणे, या प्रस्तावांना पर्यावरणप्रेमींच्या एका गटाने विरोध केला आहे.
शाळेची पटसंख्या न वाढवल्याचा ठपका ठेवत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अखत्यारित येणार्या ३१ शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी १५ जुलै या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. याला उत्तर देतांना मंत्री उदय सावंत यांनी ‘बुरुजावर कुठेही अतिक्रमण नाही’, असे सांगितले.
धर्मांधांचे असे धाडस होते, याचाच अर्थ असे त्यांना कायद्याचा जराही धाक नाही, हे स्पष्ट होते. असे कृत्य करून धर्मांधांना काय दाखवून द्यायचे आहे ?
देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास गतीने होत असून त्यातून उद्योगांच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी धर्म टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्या भरकटत चाललेल्या पिढीला धर्माचरण आणि धर्मपालन यांच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर वारंवार आघात होत आहेत. त्यामुळे स्वसंरक्षण आणि धर्मरक्षण यांमुळेच आपले रक्षण होणार आहे, असे मार्गदर्शन येथील माजी नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.