भारतीय नागरिकत्वासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागा !

भारतीय नागरिकत्वासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागा !

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत १ जानेवारी २०१४ च्या पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून हिंदु, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी या तेथील अल्पसंख्यांकांना भारतात आश्रय घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला होता;

Prayagraj MahaKumbh Stampede Inquiry : आतंकवादविरोधी पथकाचे १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष !

Prayagraj MahaKumbh Stampede Inquiry : आतंकवादविरोधी पथकाचे १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष !

महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे प्रकरण अपघात नव्हे, तर त्यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आतंकवादीविरोधी पथक आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी अनुमाने १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ठेवले आहे.

Himanta Sarma on Muslim Population : घुसखोरीमुळे झारखंडमध्ये मुसलमानांची संख्या वाढत आहे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

Himanta Sarma on Muslim Population : घुसखोरीमुळे झारखंडमध्ये मुसलमानांची संख्या वाढत आहे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्याने देशातील प्रत्येक घुसखोराला देशातून हद्दपार केले पाहिजे आणि प्रतिदिन यांची आकडेवारी जनतेला दिली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही !

Shivraj Singh Chauhan On Bangladeshi Intruders : बांगलादेशी घुसखोरांना वेचून हाकलून दिले जाईल ! – केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान

Shivraj Singh Chauhan On Bangladeshi Intruders : बांगलादेशी घुसखोरांना वेचून हाकलून दिले जाईल ! – केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान

झारखंडमध्‍ये राष्‍ट्रीय नागरिकत्‍व नोंदणी लागू करणार !

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जनता एन्.आर्.सी. अभियान’ !

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जनता एन्.आर्.सी. अभियान’ !

मुसलमानांचा जन्मदर हिंदूंच्या चौपट आहे. मुंबईत १० वर्षांनी हिंदू नामशेष झालेले असतील. या जनअसंतुलनावर उपाय म्हणजे जनता एन्.आर्.सी. ! या जनआंदोलनाचा आरंभ महाराष्ट्रातूनच करण्याचे कारण महाराष्ट्राला इतिहास आहे.

बंगालमध्ये सीएए, एन्.आर्.सी. आणि समान नागरी कायदा लागू करू देणार नाही ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

बंगालमध्ये सीएए, एन्.आर्.सी. आणि समान नागरी कायदा लागू करू देणार नाही ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

संसदेने संमत केलेले कायदे लागू करू देणार नाही, म्हणणार्‍या ममता बॅनर्जी लोकशाहीद्रोही आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचे सरकार केंद्र सरकारने तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे !

(म्हणे) ‘बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (‘एन्.आर्.सी.’) लागू केल्यास संपूर्ण भारत पेटेल ! – लष्कर-ए-तोयबा

(म्हणे) ‘बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (‘एन्.आर्.सी.’) लागू केल्यास संपूर्ण भारत पेटेल ! – लष्कर-ए-तोयबा

अशा प्रकारची धमकी आतंकवादी संघटनेच्या नावाने अन्य कुणी देत आहे का ? याची आधी चौकशी करणे आवश्यक आहे !

संपादकीय : निर्वासित हिंदूंचे नागरिकत्व पक्के !

संपादकीय : निर्वासित हिंदूंचे नागरिकत्व पक्के !

पीडित हिंदूंना नागरिकत्व देण्यासह पोलीस-प्रशासन यांनी येथील हिंदूंना धोका ठरणार्‍या बांगलादेशी-रोहिंग्या यांची हकालपट्टी करावी !

Dual Citizenship Issue : पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केल्यानंतर अनेक गोमंतकियांचे भारतीय नागरिकत्व होत आहे रहित !

Dual Citizenship Issue : पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केल्यानंतर अनेक गोमंतकियांचे भारतीय नागरिकत्व होत आहे रहित !

गोव्यातील अनेकांनी पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केलेली आहे आणि ही माहिती भारतातील अधिकार्‍यांना दिलेली नाही. हे नागरिकत्व कायद्यानुसार अनधिकृत आहे.

न्याय : सोयीचा आणि विरोधाचा !

न्याय : सोयीचा आणि विरोधाचा !

‘जे धर्माच्या नावाखाली नेहमीच देशाच्या हिताच्या विरोधात उभे रहातात अशांवर कायदा आणि सुव्यवस्था या कारणामुळे कारवाई करण्यास सरकारही घाबरते. त्यामुळे ही मानसिकता पुढे कायम रहाणार, असेच दिसून येते. तरी सरकारने अशा मानसिकतेवर कडक उतारा शोधण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हे डोईजड होणार, हे नक्की !