भारतीय नागरिकत्वासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागा !
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत १ जानेवारी २०१४ च्या पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून हिंदु, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी या तेथील अल्पसंख्यांकांना भारतात आश्रय घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला होता;